वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम वर्षभरात सुरू होणार; अकोला, दि. 5 : विदर्भातील सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे मागे पडलेल्या जिल्ह्यांचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम येत्या वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प सध्या विविध प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांच्या टप्प्यात असून, प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन विदर्भ […]
हिंदी भाषिकांवर टिप्पणी : तामिळनाडू मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
तामिळनाडूचे कृषीमंत्री एमआरके पनीरसेल्वम म्हणाले की उत्तर भारतातील लोक फक्त हिंदी बोलतात, म्हणूनच त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. ते तामिळनाडूमध्ये येऊन टेबल साफ करणारे, मजूर म्हणून काम करतात किंवा पाणीपुरी विकण्याचे काम करतात. पनीरसेल्वम यांनी बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात ही टिप्पणी केली. ते म्हणाले की तामिळनाडूच्या द्विभाषिक धोरणामुळे (तमिळ आणि […]
चिनी मांजामुळे होणारा मृत्यू खून मानला जाईल : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चिनी मांजामुळे होणाऱ्या अपघातांवर कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी त्यावर पूर्ण बंदी घातली आहे आणि पोलिस अधिकाऱ्यांना त्याची बेकायदेशीर विक्री थांबवण्यासाठी राज्यभर छापे टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी चिनी मांजाविरुद्ध राज्यव्यापी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी असेही सांगितले की चिनी मांजामुळे झालेल्या कोणत्याही […]
अकोल्यात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
अकोला, दि. 4 : नोकरी इच्छूक उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने दि. 6 फेब्रुवारी रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात 3 नामांकित कंपनीव्दारे एकूण 85 पदांची भरती करण्यात येत आहे. यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर […]
वंजारी समाज सेवा समितीतर्फे तुळशीराम बोबडे यांचा साहित्यिक योगदानाबद्दल सत्कार
अकोला (वऱ्हाडवृत्त) : वंजारी समाज सेवा समितीच्या वतीने संत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पिंजर येथील माजी पोस्टमास्टर व गुरुदेव सेवा मंडळ, बार्शीटाकळीचे मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक श्री. तुळशीराम बोबडे यांचा त्यांच्या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम १८ जानेवारी रोजी शहरातील जानोरकर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार […]
महाराष्ट्र शासनाचे ‘महाविस्तार एआय’ ॲप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
अकोला : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक, वेळेवर व वैज्ञानिक शेती सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ या अत्याधुनिक मोबाइल अॅपची निर्मिती केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका मूर्तिजापूर येथे या ॲपच्या प्रचार व प्रसिद्धी मोहिमेला गती देण्यात आली आहे. ‘एका क्लिकवर […]
नरनाळा महोत्सव आता 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान
अकोला, दि. 2 : नरनाळा महोत्सवासाठी आता दि. 15 ते 17 फेब्रुवारी या तारखा निश्चित करण्यात आल्या असून, जंगल सफारी, साहसी खेळ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समावेशासह महोत्सव घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे सांगितले. महोत्सवातून सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. उत्सवात नौकाविहार, […]
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी मुंबईतील लोकभवनात झालेल्या एका संक्षिप्त समारंभात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. तत्पूर्वी, महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. पदाची शपथ घेण्यापूर्वी […]
सीतारमण यांचा अर्थसंकल्प घडवणारे ७ तज्ज्ञ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग नववे अर्थसंकल्प अंतिम केले आहे. त्यांना अर्थ मंत्रालयातील अनुभवी नोकरशहांच्या पथकाची मदत मिळत आहे. ७.४ टक्के विकास दर आणि अनिश्चित भू-राजकीय वातावरणात अर्थमंत्री १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. मोदी ३.० सरकारचा हा तिसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल.२०२६-२७ च्या अर्थसंकल्पाच्या तयारीत सहभागी असलेल्या प्रमुख […]
२०२६ टी-२० विश्वचषकाचे वार्तांकन नाही; बांगलादेशी पत्रकारांवर आयसीसीची बंदी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले आहे की त्यांनी २०२६ च्या टी२० विश्वचषक सामन्यांचे भारतातील वार्तांकन करण्यासाठी बांगलादेशी पत्रकारांचे अर्ज नाकारले आहेत. एका अहवालानुसार, आयसीसी अधिकाऱ्यांनी सांगितले की बांगलादेश सरकार आणि बीसीबीने सुरक्षेच्या कारणास्तव आणि भारताला असुरक्षित म्हणून वर्णन करून बांगलादेश क्रिकेट संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या […]
