तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठली ।। संपूर्ण विश्वावर दया, क्षमा, शांतीचा वर्षाव करीत सर्वांचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण झालेले सर्व संत आषाढ महिना आला की, मोठ्या लगबगीने पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान करतात. श्री क्षेत्र पंढरपूर वारीची परंपरा अनादी कालापासून आहे. आपलं आराध्य दैवत भगवान श्री पंढरीनाथ यांच्या दर्शनाकरिता असंख्य […]
DigiPIN| पिनकोडचा नवा अवतार डिजिपिन
भारतामध्ये सर्वप्रथम १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिनकोड प्रणाली सुरू झाली. शहराची आणि गावाची अचूक ओळख व्हावी व पत्र किंवा पार्सलचे अचूक वितरण व्हावे, हा यामागील प्रमुख उद्देश होता. त्यावेळी दुसरी कोणतीच संसाधने उपलब्ध नसल्याने सहा अंकी पिनकोड अतिशय महत्त्वाचा समजला जायचा. वितरण प्रणालीमध्ये पिनकोड हा एकमेव पर्याय आणि आधार होता. […]
Gopal Ganesh Agarka| कर्ते ‘सुधारक’ आगरकर-
महाराष्ट्राला समाजसुधारकांची परंपरा लाभली असून समाजाच्या वैचारिक जडणघडणीत सुधारकांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. समाजसुधारणा ही विशिष्ट कालखंडात पूर्ण होणारी प्रक्रिया नाही. समाजाला सुधारणेचा विचार व योग्य दिशा देण्याबरोबरच भक्कम कृतीची साथ असावी लागते. समाजसुधारणेकरिता आवश्यक असलेली विचारक्रांती करायला प्रवृत्त झालेल्या गोपाळ गणेश आगरकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनविषयक मांडलेले विचार अतिशय मोलाचे आहेत. […]
Malaria | ही मलेरिया औषधे डासांवर उपचार करतात – माणसांवर नाही
घातक रोगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मलेरियामुळे जगभरात दरवर्षी सहा लाख लोक मरण पावतात.या मृतांमध्ये बालकांचा सर्वात जास्त सहभाग असतो. जगभरातील शास्त्रज्ञ या रोगाशी झुंजण्यासाठी सतत झटत असतात. नवनव्या प्रयोगांनी पूर्वीपेक्षा जास्त प्रभावी असा उपाय शोधत असतात. ॲनोफिलिस मादी डासाच्या चाव्यामुळे मलेरिया रोगाचे प्लाझमोडीयम वायवॅक्स नावाचे परजीवी आपल्या शरीरात प्रवेश करतात […]
Samruddhi Mahamarg: | समृद्धी महामार्ग : एक आकलन
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर पांना सरळ मार्गाने जोडण्याचा एक प्रयत्न २० वर्षांपूर्वी झालेला होता. नागपूर- बुटीबोरी- वर्धा-पुलगाव कारंजा (लाड)- मालेगाव (जहांगीर)- मेहकर- सुलतानपूर- न्हावा- जालना- छ. संभाजीनगर- वेरूळ- कोपरगाव- सिन्नर-घोटी असा सरळ रेषेतला एक राज्य महामार्ग बांधला गेला होता. घोटीनंतर मात्र इगतपुरी-कसारा- शहापूर- पडघा या राष्ट्रीय महामार्ग क्र. […]
Bacchu Kadu | बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; सरकारने दिलेले वचन पूर्ण न केल्यास 2 तारखेला मंत्रालयात घुसणार?
अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात 90% मागण्या सरकारने मान्य केल्याचे कडू यांनी जाहीर केले. तसेच, दिव्यांगांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन मिळाले असून, सरकारने दिलेले वचन पूर्ण […]
Maratha Mandal | मराठा मंडळाची विवाहविषयक आचारसंहिता आणि अनिष्ट प्रथा
‘अस्ताव्यस्त तारांबळ | उधळपट्टी आणि धावपळ | यासि म्हणावें कार्य अमंगळ। खर्च निष्फळ पैशांचा ।। लग्नाकरितां कर्ज करावें। जन्मभरि व्याज भरीत जावें । लग्नासाठी कफल्लक व्हावें । कोण्या देवें सांगितलें । । ‘ – वं. रा. श्री तुकडोजी महाराज (ग्रामगीता : २१ वा अध्याय ‘वैवाहिक जीवन’) गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ शेतकरी […]
Vidrohi Sahitya Sankruti Sammelan | १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे होणार
सातारा, दि. १० : विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्यावतीनं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि सेक्रेटरी डॉ. जालिंदर घिगे यांनी ही माहिती दिली. Vidrohi Sahitya Sankruti Sammelan क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त […]
Model Solar Village Scheme | मॉडेल सोलर व्हिलेज योजना
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती…Model Solar Village Scheme आपला भारत देश पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील गावे-घरे मोफत सोलर वीजेने ऊर्जावान करण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. अनेक नागरिक आपल्या निवासस्थानी सोलर यंत्रणा स्थापित […]
सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेस मध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट बस’मध्ये बसवण्यात […]