श्री संत गुलाबराव महाराजांचा जीवनपट विलक्षण आहे. त्यांचा जन्म ६ जुलै १८८१ साली अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर (ता. लोणी) येथे झाला. गुलाबराव महाराज हे महाराष्ट्रातील एक मोठे संत, कवी व मराठी लेखक सुद्धा होते. सूत्रग्रंथ, भाष्य प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण व कोश लिहिणारे विसाव्या […]
Category: अध्यात्म
sena maharaj abhang | संत सेना महाराजांची अभंगवाणी
भाग – 1 (अभंग क्रमांक 1 ते 50) डॉ.शांताराम गोवर्धन बुटे वारकरी संप्रदायामधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले संत सेना महाराज होत. आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक संतांची मांदीयाळी उदयास आली आहे. या सर्व संतांनी समाजाला जागृत करण्याचे, शिकविण्याचे, व दिशा दाखविण्याचे समाज प्रबोधनात्मक महान कार्य आपल्या अभंगवाणीतुन केलेले आहे. […]
मृत्यूनंतर काय घडले हेही सांगितले, डॉक्टर हादरले
वॉशिंग्टन : मृत्यू हा माणसाच्या आयुष्याचा शेवट असतो. त्यानंतर काहीही उरत नाही, असे मानले जाते. तथापि, अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तिथे हृदयविकाराच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले, पण आश्चर्य म्हणजे काही वेळातच ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतर त्याच्यासोबत […]