वर्ल्डकप २०२३चा सोहळा नुकताच संपला आहे. फायनलपर्यंत पोहोचल्यानंतर टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय चाहत्यांना वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्यासाठी पुन्हा चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. वनडे क्रिकेटमध्ये पुढील वर्ल्डकप २०२७मध्ये होणार आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. तीनही देशांनी मिळून वर्ल्डकपचे यजमानपद […]
Category: लोकप्रिय लेख
Alexander the Great | जगज्जेत्याचा अंत
वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो जग जिंकायला निघाला. आपल्या पित्याचे अपुरे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे पर्शियन साम्राज्यावर आपला झेंडा फडकवणे, या उद्देशाने तो निघाला. पण पाहता पाहता त्याच्या महत्त्वाकांक्षेने जग जिंकून घेण्यासाठी पंख पसरवायला सुरुवात केली. ज्याला आपण भारतीय उपखंडात सिकंदर म्हणून ओळखतो, तो मॅसेडोनियाचा अलेक्झांडर द ग्रेट, हा जगातील […]
Mobile | मोबाईल फोनची पन्नाशी!
रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर आपण कोणाचं दर्शन घेत असू तर ते आपापल्या मोबाईलचे. खरे आहे की नाही? मोबाईल आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तुम्ही कोणीही असा. विद्यार्थी अथवा वकील, डॉक्टर अथवा नोकरदार, गृहिणी अथवा प्रोफेशनल… सगळ्यांची आजची पहिली गरज म्हणजे मोबाईल. मोबाईल चार्ज करायला चार्जिंग स्टेशन […]
लोकमहर्षी भाऊसाहेब – निजाम संबंध : वस्तुस्थिती
‘महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेतील एक देदीप्यमान तारा’ असे आताशा डॉ. पंजाबराव देशमुखांचे वर्णन केले जाते. याच परंपरेतील जे देदीप्यमान तारे होऊन गेले त्यांत अग्रपूजेचा मान म. जोतिराव फुले यांचेकडे जातो. महात्मा फुलेंना आधुनिक भारतातील मूलगामी समाजपरिवर्तनाचे ‘आद्य प्रवर्तक’ म्हणून सामाजिक इतिहासाने आताशा मान्य केले आहे. आपल्या या महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या नेत्यांमध्ये […]
नियमित वाचन – प्रगत करी जीवन !
एखाद्या बाबीवर मनातल्या मनात सखोल व सांगोपांग विचार करणे म्हणजे चिंतन. वाचन चिंतनशीलता शिकविते, विवेकी बनविते. जे चिंतनाकडे पाठ फिरवतात त्यांची वाट लागते. ‘रिकामे मन सैतानाचे ठिकाण असते‘ हा सैतान आपल्या जीवनात सतत ताणच निर्माण करतो. त्यामुळे आपला रिकामा वेळ वाचनात घालवणे हा वेळेचा सर्वात मोठा सदुपयोग आहे. आपल्या आजच्या […]
विजेपासून बचावासाठी वरदान आहे भारत सरकारचे ‘दामिनी’ ॲप
खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्त्वाचा विषय, तितकाच विजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात घडतात. भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग विजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत […]
रेन वॉटर हार्वेस्टिंग
तुम्हाला माहिती आहे काय, की भारतातील जवळपास ६५ टक्के जलसाठे कोरडे होत चाललेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे, विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चालली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासणार आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहे, परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून काही […]
चेरापुंजीतील पाणीटंचाई
जगात सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांमध्ये चेरापुंजीचा उल्लेख केला जातो. याच चेरापुंजीमध्ये सध्या पाणीटंचाईची समस्या जाणवते आहे. यामागे जलवायू परिवर्तन म्हणजेच हवामान बदल हे एक कारण आहेच; ण त्याचबरोबरीने पडणारा पाऊस जमिनीत मुरवण्यासाठीच्या प्रयत्नांचा अभाव आणि बेसुमार वृक्षतोड हेही प्रमुख कारण आहे. प्रश्न आहे तो यातून आपण धडा घेणार की […]
पाणी वापराचा ताळेबंद
पाणी वापराचा ताळेबंदएकविसाव्या शतकाच्या मध्यावधीत अथवा उत्तरार्धात पाणीप्रश्नावरून संघर्ष उफाळून येतील, अशी भाकिते अनेक जाणकारांकडून केली जाताहेत. पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असूनही पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये सजगता दिसून येत नाही. आपण प्रत्यक्षरीत्या जेवढ्या पाण्याचा वापर करतो, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात आपण पाण्याचा अप्रत्यक्ष वापर करीत असतो. अनेक वस्तू […]
Gold| सोनाः संकट में संरक्षक
सोना निवेश है या संपत्ति संरक्षण, यह प्रश्न कई बार उठता है। दरअसल सोने में निवेश आपकी संपत्ति को संरक्षित करता है और महंगाई से सुरक्षा देता है। पर संपत्ति में वृद्धि से जुड़े निवेश में खतरों को देखते हुए सोने में किया गया संतुलित निवेश आपको आड़े वक्त में […]