जिगोलो हा एक प्रकारचा पुरुष वेश्या आहे. उच्चभ्रू महिलांना शरीरसुख देण्यासाठी आपले शरीर विकणे हे त्याचे कार्य. या बदल्यात जिगोलोंना चांगली रक्कम मिळते. जिगोलोच्या रुपातून युवकांना काम देणाऱ्या अनेक कंपन्या परदेशात अगोदरपासून सक्रिय आहेत; परंतु भारतात याचा वापर करुन युवकांना फसवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. जिगोलो, प्ले बॉय सर्व्हिस आणि […]
Category: लोकप्रिय लेख
भरपूर पिकवा आणि तोट्यात जा !
ब्रिटेनमधील सुपर मार्केटमध्ये एका व्यक्तीला एक वेळा दोन टोमॅटो आणि दोन काकड्या खरेदी करता येणार आहेत. वेगवेगळ्या भाज्यांच्या विक्रीसाठी तेथील सरकारने काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. याचे कारण ब्रिटनमध्ये आयात केल्या जाणाऱ्या देशात यंदा शेतमालाचे उत्पादन घटले आहे. भारतात मात्र काही शेतमालाच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्यामुळे भाव कोसळले असल्याने शेतकरी […]
पाकिस्ताने कंगाल का झाला?
फाळणी झाल्यापासून पाकिस्तानने आर्थिक विकासाच्या धोरणांचा विचार कधीच गांभीर्याने केला नाही. धार्मिक कट्टरतेवर भर देत या देशाची वाटचाल होत राहिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दारात कटोरा घेऊन सर्वाधिक वेळा गेलेला देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. याउलट, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, भारत हा सर्वाधिक वेगाने विकास करणारा देश म्हणून जगभरात ओळखला जात […]
‘वंदे भारत’ चा शिल्पकार
सध्या देशभर बोलबाला असलेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही रेल्वेत अधिकारी राहिलेल्या सुधांशू मणी यांची कल्पना. त्यांनी २०१६ ला देशातल्या पहिल्या सेमी हाय-स्पीड ट्रेनचे स्वप्न पाहिले आणि सहकाऱ्यांच्या सोबतीने साकार केले. आज सगळीकडे ‘वंदे ‘भारत’ चे जोरदार स्वागत केले जातेय; पण त्याच्या मुळाशी धणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली अतोनात मेहनत हेच […]
भारतीयांचे आठवड्यातील ‘इतके’ तास मोबाईल गेममध्ये !
नवी दिल्ली : मोबाईलवर गेम खेळण्याची सवय केवळ लहान मुलांनाच असते असे नाही. अनेक तरुण व प्रौढ लोकांनाही ही सवय असते. ‘इंडिया मोबाईल ऑफ गेमिंग’च्या अहवालानुसार, भारतीय लोक आठवड्यातून सरासरी ८.३६ तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात. ६० टक्के गेमर्स एका वेळी सतत तीन तास गेम खेळतात. मोबाईल गेमच्या व्यसनात उत्तर […]
प्रौढ साक्षरता अभियानाची शोकांतिका मांडणारी कादंबरी : निशाणी डावा अंगठा
एकीकडे भारत महासत्ता बनण्याची स्वप्न पाहत आहे. परंतु खऱ्या अर्थाने आजही समाजात अनेक समस्या दिसून येतात. साक्षरांचे प्रमाण देशात वाढताना दिसत असले तरी ही साक्षरता समाजाला योग्य दिशेने नेताना दिसते काय? हा खरा प्रश्न आहे. कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबरीची पहिली आवृत्ती 19 फेब्रुवारी, 2005 […]
भारतीयांचे वर्षातले १८०० तास मोबाइलवर !
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सातत्याने फोनवर असणे ही स्मार्टफोनधारकांसाठी चिंतेची बाब आहे. भारतीयांना आपल्या स्मार्टफोनबाबत विशेष प्रेम असून अधिकाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवत असल्याचे समोर आले आहे. भारतातील बहुसंख्य नागरिक जागे असतानाच्या वेळेतील वार्षिक सुमारे अठराशे तास स्मार्टफोन वापरासाठी खर्च करत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. सायबर मीडिया रिसर्च आणि एका […]
पोलिसांविरोधात तक्रार कशी कराल?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क पोलीस प्रशासन हा देखील न्यायव्यवस्थेचा भाग असल्याचे आपणास दिसून येते. पीडित व्यक्ती न्याय मागण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे जाते. कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्याची दखल ही सर्वात पहिल्यांदा पोलीस प्रशासन घेत असते. (How do you file a complaint against the police?) अलीकडे मात्र पोलीस प्रशासनात भ्रष्टाचार केला जातो, अशा घटना […]
विदर्भाचा सत्यानाश अजून किती काळ होऊ देणार?
विदर्भाच्या निसर्गसंपत्तीला आणि लोकांच्या सृजनशील संस्कृतीला न्याय देणारी व्यवस्था मुंबईहून उभी राहू शकत नाही, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. नागपूर – मुंबई अंतर ९५० कि.मी., तर गडचिरोलीवरून १३०० कि.मी. आहे, आपण दिल्ली दूर आहे म्हणतो; मात्र नागपूर – दिल्ली अंतर ९०० कि.मी. आहे. देशात कुठल्याच राज्याची राजधानी इतकी दूर नसेल. […]
ग्रामविकासाचा वर्धा पॅटर्न
स्वातंत्र्य चळवळीनंतर देशातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू केले गेले. साधारणपणे १९३४ ते १९४० या काळात स्वातंत्र्याची ही चळवळ अधिक गतिमान झाली होती. ग्रामीण भागातील लोक आर्थिकदृष्ट्या परावलंबी राहू नयेत यासाठी त्यांना स्वावलंबनातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे होते. यातूनच वर्धा परिसरात १९३४ मध्ये विनोबा भावे यांच्या प्रयत्नातून […]