केरळच्या उत्तरी समुद्री भागातील मालाबार हे निसर्गरम्य क्षेत्र आहे. पर आज तिथे पर्यटकांची गर्दी असते ती तेथील नैसर्गिक संपदा अनुभवण्यासाठी; परंतु १०० वर्षांपूर्वी तेथील भीषण वास्तव आजही काळाच्या उदरात दडलेले आहे. तेथील रक्तलांछित मातीतून स्त्रियांच्या भयभीत आवाजातील किंकाळ्या कोणाला ऐकू येत नाही. मुलांचे रुदन ऐकू येत नाही. तेथील रक्तरंजित इतिहासाला […]
Category: लोकप्रिय लेख
कला, साहित्य आणि सामाजिक पातळीवर देखील दिलेले चांगले योगदान प्रेरणादायी
कलेच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या अनेकांचे कार्यकर्तृत्व प्रेरणादायी ठरणारे आहे. अभिनय आणि कला याबरोबरच सामाजिक स्तरावर आणि काही प्रमाणात साहित्य क्षेत्रात लेखिका या भूमिकेतून चांगले योगदान दिलेल्या प्रिया तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन आहे. विविध पातळीवर प्रिया तेंडुलकर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, लेखन, दूरदर्शन माध्यमातील कार्यक्रम अशा अनेकविध […]
माहितीचा अधिकार!
भारताला भ्रष्टाचार व राजकीय नेत्यांच्या अनागोंदी कारभाराने पोखरले असताना २००५ साली माहितीचे अधिकार अधिनियम याची निर्मिती भारतीय संसदेने केली होती. माहितीचा अधिकार हा भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार आहे, जो अधिकार वापरून शासनावर तसेच शासनाच्या कार्यप्रणालीवर वचक ठेवण्याचे काम हा कायदा करतो. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील तरतुदी अन्वये कोणत्याही शासकीय […]
मराठीचे महान रचनाकार : दया पवार
काही लेखक अशा प्रकारचे आहेत, जे त्यांच्या लेखन पासून साहित्याची संपूर्ण परंपरा फक्त बदलत आहेत. मराठीचे महान रचनाकार दगडू मारुती पवार उर्फ दया पवार एक असेच लेखक होते. दया पवार हे एक मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. दया पवार यांचे खरे नाव दगडू […]
मुलांमध्ये पुस्तके वाचण्याची सवय कशी लावावी?
मुलांसमोर वाचन करामुलांमध्ये पुस्तके वाचण्याची सवय लावण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी रंगीबेरंगी आणि विविध प्रकारची पुस्तके आणावीत. तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर वाचन करा. मूल तुमचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. असे केल्याने त्यांना शब्दांचा अचूक उच्चार करण्याचा प्रयत्न करण्याचे बळ मिळेल. हे त्याला पटकन बोलण्यास आणि वाचन शिकण्यास मदत करतील. मुलांमध्ये अनुकरण करण्याची प्रवृत्ती […]
मराठवाडा मुक्तिसंग्राम : स्वामी रामानंद तिर्थ यांचे नेतृत्व; अनेक मार्गांनी लढा पेटला
निजामशाहीने स्टेट काँग्रेसला अनेक मार्गानी दाबण्याचा प्रयत्न केला. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाने या लढ्याला धार आली, त्यांच्या नेतृत्वाचा झंझावात सुरु झाला, आणि लढाई अनेक मार्गानी सुरु झाली. स्टेट काँग्रेसचे पहिले अधिवेशन:दि. १६, १७ व १८ जून, १९४७ स्टेट काँग्रेसचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन हैदराबाद व सिकंदराबाद या शहरांमध्ये असलेल्या मुशिराबाद […]
गाईगोधन परंपरेचे हनवतखेडा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क हनवतखेडा हे अचलपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान, नदीपलिकडे असणारे दत्तझिरी मंदिर प्रसिद्ध आहे. गावातील उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गाईंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.. हनवतखेडा हे अचलपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर परतवाडा-अंजनगाव रोडच्या उत्तर दिशेला […]
प्रबोधनकारांची ग्रंथसंपदा
प्रबोधनकार ठाकरे म्हणजे एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व होय. टंकलेखक, छायाचित्रकार, तैलचित्रकार, पत्रपंडित, शिक्षक, संपादक, चळवळीकार, समाजसुधारक, वक्ते, नेते, पटकथा-संवाद लेखक, चरित्रकार आणि इतिहासकार अशी त्यांची विविधांगी ओळख होती. ते ग्रंथप्रेमी आणि ग्रंथकारही होते. प्रबोधनकार ठाकरे यांची उद्या (१७ सप्टेंबर) जयंती. त्यानिमित्त… प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या जीवनात लहानमोठे सुमारे २५ ग्रंथ लिहिले. […]
ज्याचं जगणं मातीचं…! विठ्ठल वाघ
काळ्या मायचं सौंदर्य घेऊन येणारी विठ्ठल वाघांची कविता. सारं मराठीचं शिवार सुगंधित करते. निःशब्द झालेली शिवारं शतकानुशतकांची तहानलेली. उन्हाच्या झळांनी रापलेली काळी माय. हिरव्या ज्वारीच्या कोंबाच्या पोटरीतून तरारून येणारं ज्वारीचं रसरशीत भरलेल्या दाण्याचं कणीस पावसाच्या कोसळणाऱ्या सरीवर सरीसारखीच राशींवर राशी भरभरून देणारी विठ्ठल वाघांची कविता : झोळी झाडाला टांगून राबराबते […]
भोसलेकालीन विदर्भातील मस्कऱ्या गणपती
गणेशोत्सवाची धामधूम संपत नाही तोच १२ सप्टेबरपासून विदर्भात विविध ठिकाणी हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नागपुरातील सीनियर भोसला पॅलेसमधील हाडपक्या गणपतीला २ ३५ वर्षांचा इतिहास असून परंपरागत पद्धतीने तो आजही साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दहा विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात […]