घातक रोगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मलेरियामुळे जगभरात दरवर्षी सहा लाख लोक मरण पावतात.या मृतांमध्ये बालकांचा सर्वात जास्त सहभाग असतो. जगभरातील शास्त्रज्ञ या रोगाशी झुंजण्यासाठी सतत झटत असतात. नवनव्या प्रयोगांनी पूर्वीपेक्षा जास्त प्रभावी असा उपाय शोधत असतात. ॲनोफिलिस मादी डासाच्या चाव्यामुळे मलेरिया रोगाचे प्लाझमोडीयम वायवॅक्स नावाचे परजीवी आपल्या शरीरात प्रवेश करतात […]
Category: महाराष्ट्र
Maratha Mandal | मराठा मंडळाची विवाहविषयक आचारसंहिता आणि अनिष्ट प्रथा
‘अस्ताव्यस्त तारांबळ | उधळपट्टी आणि धावपळ | यासि म्हणावें कार्य अमंगळ। खर्च निष्फळ पैशांचा ।। लग्नाकरितां कर्ज करावें। जन्मभरि व्याज भरीत जावें । लग्नासाठी कफल्लक व्हावें । कोण्या देवें सांगितलें । । ‘ – वं. रा. श्री तुकडोजी महाराज (ग्रामगीता : २१ वा अध्याय ‘वैवाहिक जीवन’) गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ शेतकरी […]
Vidrohi Sahitya Sankruti Sammelan | १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे होणार
सातारा, दि. १० : विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्यावतीनं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि सेक्रेटरी डॉ. जालिंदर घिगे यांनी ही माहिती दिली. Vidrohi Sahitya Sankruti Sammelan क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त […]
Model Solar Village Scheme | मॉडेल सोलर व्हिलेज योजना
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती…Model Solar Village Scheme आपला भारत देश पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील गावे-घरे मोफत सोलर वीजेने ऊर्जावान करण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. अनेक नागरिक आपल्या निवासस्थानी सोलर यंत्रणा स्थापित […]
सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेस मध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट बस’मध्ये बसवण्यात […]
घरात सतत कलह ? करा हे उपाय
मीठ – घरात सतत कलह सुरू असेल तर मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी. मिठाच्या पाण्याने घर पुसल्यास सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते. नकारात्मक ऊर्जा निघाल्याने घराल भांडण – कलह कमी होतात. बेडवर जेवू नये – अंथरूणावर बसून जेवल्याने आर्थिक संकटांना आमंत्रण मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे बेडवर बसून जेवू […]
Maharana Pratap | शौर्याची तलवार, स्वाभिमानाची ढाल, हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह
महाराणा प्रताप हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो एक तेजस्वी योद्धा. जिथे असतो दुर्गम अरण्यातील संग्राम. घोड्यावरून उडणारा सिंह. हिंदुत्व आणि स्वाभिमानासाठी झगडणारा एक अद्भुत राजा! असा राजा ज्यांना अकबर व मुगल शासकांनीसुद्धा मुक्तमनाने स्तुती सुमने वाहिलीत. असे महान व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे मेवाड संरक्षक महाराणा प्रतापसिंहजी. Maharana Pratapभारताच्या कान्याकोपऱ्यात गुंजणारे […]
prevent your smartphone battery | स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपू नये म्हणून ‘या’ पाच गोष्टींची काळजीघ्या !
सध्याचे ‘युग स्मार्टफोनचे युग आहे. कोणतेही काम ऑनलाईन करण्यासाठी स्मार्टफोन खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला चित्रपट पाहायचा असेल तो ही चांगल्या पिक्चर क्वालिटीचा, तर ते स्मार्टफोनवर पाहणे शक्य आहे. देशातील बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहेच. स्मार्टफोनमध्ये इतर भरपूर सुविधा असल्या तरी त्याची झरझर उतरत जाणारी बॅटरी हा सर्वांच्याच काळजीचा विषय असतो. […]
Schizophrenia | स्किझोफ्रेनिया: दुभंगलेले मन, छिन्नमनस्कता
वेड लागणे म्हणजे काय हे खर तर एक कोडच आहे. पूर्वीच्या काळी वेड लागणे म्हणजे गोवर किंवा मालेरीयासाराख्याच एखादा रोग आहे असे मानत असत. शिवाय पाप केल्यामुळे चेटकिणी अंगात संचारतात आणि त्यामुळे रुग्ण मंडळी वेड्यासारखे वागतात असाही समज त्याकाळी बराच प्रचलित होता. रामायण आणि महाभारत या सारख्या ग्रंथातही चिंताग्रस्तता, नैराश्य […]