भारती विद्यापीठ- देवराईच्यावतीने 25 व 26 एप्रिल रोजी आयोजन कडेगाव शहर : सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 व 26 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पहिले दोनदिवसीय बीज संमेलन होणार आहे. ‘एक तरी झाड लावूया, चला सावली पेरूया’ हे या संमेलनाचे बोधवाक्य आहे. हे संमेलन भारती विद्यापीठाच्या […]
Category: महाराष्ट्र
IPL | शरद पवारांमुळेच आयपीएल; ललित मोदी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क : वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून शरद पवार यांना हा सन्मान देण्यात आला. एमसीएच्या एक्स हँडलवर या नावाच्या घोषणेसंदर्भात एक पोस्ट करण्यात आली. ललित मोदी […]
Cataract Free Maharashtra Mission| मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्यविषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत […]
यवतमाळला ३ हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचा शोध
पुरातत्व विभागाचे उत्खनन; सम्राट अशोकाच्या काळातील मडक्यांची खापरे, विहिरी आढळल्या यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचा शोध लागला असून उत्खननात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सम्राट अशोककालीन मडक्यांची खापरे आढळून आली. सातवाहन राजवंशकालीन सहा विहिरीही आढळल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड या गावात नागपूरच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे […]
ISBN ची कथा
साधारण १४४० मध्ये गोल्डस्मिथ जोहांस गुटनबर्ग या वल्लीनं नव्या तंत्राच्या, वेगवान छापखान्याचा ढाचा बनवला आणि छपाईच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं क्रांती झाली. पुस्तकं त्याही आधीपासून अस्तित्वात असली तरी पुस्तकांचा व्यवसाय या घटनेनेच सुरू झाला असे ठामपणे म्हणता येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणावर छापलं आणि अर्थातच विकलं गेलेलं पहिलं पुस्तक कुठलं या प्रश्नाचं […]
हिंदूंना धोका : प्रवीण तोगडिया
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यात जालंधरमधील हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले की, ४०० वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवर श्री राम मंदिर बांधण्यात आले आहे. आता देशभरातील हिंदूंना संघटित करण्यासाठी श्री हनुमान चालीसा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात, देशभरात एक लाख […]
Amarnath Yatra | अमरनाथ यात्रा २०२५: नोंदणीपासून बाबा बर्फानीच्या दर्शनापर्यंत…
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क : जम्मू आणि काश्मीरमध्ये दरवर्षी होणाऱ्या पवित्र अमरनाथ यात्रेसाठी १५ एप्रिलपासून ऑफलाइन नोंदणी सुरू झाली आहे. यावेळी अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होईल आणि ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाला संपेल. ही यात्रा एकूण ३८ दिवस चालेल. अमरनाथ यात्रेच्या तारखा ५ मार्च रोजी जाहीर करण्यात आल्या. amarnath yatra […]
निम्म्या भारतीयांच्या नावावर ३.५ लाखांचीही संपत्ती नाही
जग मंदीच्या छायेत असल्याचे भाकीत अनेक अर्थतज्ज्ञ करत आहेत. अशातच अमेरिकेच्या क्षितिजावर नवा राजा उदयास आला आहे, जो जगावर टेरिफ वॉर लादून महागाईत आणखी तेल ओतण्याचे काम करत आहे. चेन्नईतील आर्थिक नियोजन तज्ज्ञ डी. मुथुकृष्णन यांनी भारतासमोर काय संकट वाढून ठेवले यावावत सावध केले आहे. निम्म्या भारतीयांकडे साडेतीन लाखांपेक्षाही कमी […]
Sant Tukaram Maharaj | जगद्गुरू संत तुकाराम महाराज व इस्लाम
जगद्गुरु म्हणजे जगाचा गुरु, जगाचा मार्गदर्शक, जगाचा नीतीशिक्षक. जगामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन यांच्याप्रमाणे मुस्लिमही राहतात. खरंतर ‘सत्य तोचि धर्म असत्य हे कर्म’ सांगणारे तुकोबाराय, ‘भूतदया’ सांगणारे तुकोबाराय, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ सांगणारे तुकोबाराय, ‘तुका म्हणे आता आम्हासी हे भले । अवघेची झाले जीव जंत ।।’ सांगणारे तुकोबाराय, ‘अनु रेणू […]
रस्त्यांमधील दुभाजकांवर रोपे का लावली जातात?
रस्त्यांमधील दुभाजकांवर हिरवीगार झाडे लावलेली तुम्ही अनेकदा पाहिली असतील. रस्त्यांमधील दुभाजकांवर ही रोपे का लावली असतील (why plants are planted on divider)? फक्त काँक्रीट किंवा लोखंडी कुंपण बसवल्याने काही फायदा होणार नाही का? किंवा हे दुभाजकाचे सौंदर्य वाढवण्यासाठी बसवले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की ही झाडे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाहीत […]