भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे नवीन कायदे येत्या १ जुलैपासून लागू होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज यासंदर्भातली राजपत्रित अधिसूचना जारी केली. गेल्या डिसेंबरमधे संसदेत ही तीनही फौजदारी न्याय विधेयकं मंजूर झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) […]
Category: महाराष्ट्र
प्रेमाचा ‘केमिकल लोचा’ !
प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे,प्रेम या अडीच अक्षरी शब्दात किती ताकद आहे म्हणून सांगू? प्रेमाच्या प्रभावाखाली आल्यावर तर भले विद्वान, शहाणी माणसं शरणागती पत्करतात. राजे- महाराजांच्या ‘तख्तों- ताज’ ची उलथापालथ झाली, युद्ध होऊन रक्ताचे पाट वाहीले, असं आपला इतिहास सांगतो. प्रेम या भावनेला जीवशास्त्रीय, रासायनिक बाजूही असते. मेंदूतील अनेक […]
भारताने बुडवलेली पाकची ‘गाझी’ सापडली
विशाखापट्टणम : बांगला देश युद्धात भारताच्या आयएनएस विक्रांत बुडवण्याचे मिशन घेऊन आलेल्या, पण लढवय्या भारतीय नौसेनेच्या प्रत्युत्तरात समुद्रात बुडालेल्या पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचे अवशेष शोधण्यात भारतीय नौदलाला यश आले आहे. विशाखापट्टणमच्या समुद्रात ३ कि.मी. अंतरावर १०० मीटरपेक्षा अधिक खोल तळाशी पाकिस्तानची गाझी ही पाणबुडी चिरविश्रांती घेत आहे. डीप सबमर्जन्स […]
बॉलीवूडला बकरीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाचे लागले वेड
सोनभद्र येथील महिला गटाने तयार केलेला साबण सुरकुत्या रोखण्यासाठी फायदेशीर, आखाती देशांमध्येही मागणी वाढत आहे. सोनभद्र : अभिनेत्रींचे सौंदर्य वाढवण्यासाठी किती साबणांचा वापर केला जातो हे तुम्ही ऐकले असेल, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनेक अभिनेत्रींना बकरीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाचे वेड आहे. हा शेळीच्या दुधाचा साबण सोनंचलमधील ‘प्रेरणा […]
हायकोर्टाने विचारले की, सिंहाचे नाव अकबर आणि सिंहिणीचे नाव सीतेचे का?
जलपाईगुडी: त्रिपुरातून सिलीगुडीच्या बंगाल सफारी पार्कमध्ये आणलेल्या सिंह आणि सिंहिणीच्या नावावरून सुरू असलेल्या वादात कलकत्ता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी सर्किट खंडपीठाने गुरुवारी बंगाल सरकारला फटकारले. न्यायमूर्तींनी विचारले की एखाद्या प्राण्याचे नाव स्वातंत्र्यसैनिकाचे किंवा चित्रपटातील नायकाच्या नावावर ठेवले जाईल का? सम्राट अशोक, सम्राट अकबर किंवा स्वामी विवेकानंद यांच्या नावावर कोणत्याही वन्य प्राण्याचे […]
सामाजिक साधनेची लोकस्वातंत्र्यची अभिनंदनिय वाटचाल – प्रा. अंजलीताई आंबेडकर
विचारमंथनात अंजलीताईंचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात प्रवेश हार्ट अटकच्या शक्यतांवर प्रतिबंध करणाऱ्या ईमरजन्सी किटचे वाटप अकोला : देशातील लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि समृध्द लोकशाहीतून संविधानाचे संवर्धन करीत पत्रकार व समाजाच्या हक्कांसाठी संघर्षरत राहणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची सर्वसमावेशक सामाजिक वाटचाल कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे, असे गौरवपूर्ण प्रतिपादन अग्रेसर सामाजिक नेत्या, आंबेडकरांच्या […]
आता कृत्रिम मानवी एंटीबाडीमुळे सापाचे विष निष्प्रभ होणार
दरवर्षी सर्पदंशामुळे जगभरात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो, पण आता या समस्येतून आपण लवकरच सुटका करू शकतो. शास्त्रज्ञांना कृत्रिम मानवी प्रतिपिंड तयार करण्यात यश आले आहे, जे कोब्रा, किंग कोब्रा आणि क्रेट यांसारख्या अत्यंत विषारी सापांचे विष निष्प्रभ करू शकतील. संशोधकांनी दावा केला आहे की अँटीबॉडीजचा प्रभाव पारंपरिक उत्पादनांच्या […]
विदर्भस्तरीय पत्रकारांची एकविसीय कार्यशाळा
ब्र.कु. डॉ. शांतनू भाई आणि ब्र.कु. डॉ. सोमनाथ वडनेरे यांचे प्रमुख मागदर्शन शिवदर्शन आध्यात्मिक म्युझियम धामणगावगढी येथेमीडिया अध्यात्म व सामाजिक परिवर्तन विषयावर कार्यशाळा परतवाडा : अचलपूर तालुक्यातील चिखलदरा मार्गावरील शिवदर्शन आध्यात्मिक म्युझियम धामणगाव गढी येथे रविवार 25 फेब्रुवारी रोजी विदर्भस्तरीय पत्रकारांची कार्यशाळा सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. सामाजिक […]
माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचं निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना २१ तारखेला हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं, तिथेच त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा इथल्या त्यांच्या निवासस्थानी […]
महाराष्ट्रातले भाजपा आमदार राजेंद्र पटणी यांचं निधन
कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज सकाळी मुंबई इथं निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. त्याच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता वाशिम पद्मतीर्थ मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. १९९७ ते २००३ या कालावधीत ते […]