अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामसेतू बांधला गेलेल्या तामिळनाडूतील अरिचल मुनाई येथे पोहोचले. रामसेतूबाबत अनेक मतमतांतरे आहेत. हा पूल मानवनिर्मित आहे की नैसर्गिक, असा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. शतकानुशतके अस्तित्वाला आणि वानरसैन्याने केलेल्या बांधकामाला हिंदू धर्मीयांमध्ये मान्यता आहे; पण पूल केवळ एक या पुलाच्या मिथक आहे, असा दुसरा […]
Category: महाराष्ट्र
जिन लोगों में होते हैं गुण, उन्हें नहीं होती कभी भी धन की कमी
महात्मा विदुर की नीतियां महात्मा विदुर बहुत बड़े विद्वान थे । वे कुशाग्र बुद्धि के होने के साथ ही महान विचारक और दूरदर्शी भी थे। उनके बारे में कहा जाता है कि वे समय से पहले ही आने वाली परिस्थितियों को | भांप लेते थे। महाभारत के युद्ध से पहले […]
रोजनिशी लेखनः मुलांमध्ये आत्मविश्वासाची प्रचिती
मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे, ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास असणे, हे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हा त्यांच्या पूर्ण शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा पाया आहे. तो आत्मविश्वास […]
मराठीच्या दुरवस्थेला सरकार जबाबदार
मराठीला दुय्यम स्थान भाषाविषयक उदासीनता, संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केली चिंता साने गुरुजी साहित्यनगरी (अमळनेर) : मराठी भाषा आज शिरावर राजमुकुट घेऊन आणि अंगावर फाटके वस्त्र पांघरून मंत्रालयाच्या दारात उभी आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आपण आग्रही आहोत. यासाठी धडपडत असताना मराठी भाषा आणि मराठी माध्यमांच्या शाळांची […]
पाणी बचतीबाबत जागरूकतेसाठी ॲप कार्यान्वित
अकोला, दि. २ : उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, युनिसेफ, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) इंडिया, ॲक्वाडॅम यांच्या सहकार्याने ‘व्हाय वेस्ट वाईडब्ल्यूएस’ (यूथ एंगेजमेंट अॅण्ड वॉटर स्टीवर्डशीप) हे ॲप तयार करण्यात आले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याची बचत व पर्यावरण संवर्धन हे त्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचा वॉटर स्टुअर्डशीप कार्यक्रम तरुणांच्या […]
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अमळनेरमध्ये उद्घाटन
अमळनेरच्या साने गुरुजी साहित्यनगरीत अखिल भारतीय मराठी महामंडळाचे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घघाटन आज लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या आधी सकाळी वाडी संस्थानपासून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला असून ग्रंथदिंडीचे […]
दुनियाभर में तेजी से घट है रहा भूजल का स्तर
• शोध के अनुसार 71 प्रतिशत जलभृतों में भूजल में गिरावट दर्ज की गई है, तीन गुना से अधिक स्थानों में तेजी • भविष्य के लिये बडे खतरे की संभावना बेतहाशा जल दोहन और तेजी से हो रहे जलवायु परिवर्तन की वजह से दुनिया भर में भूजल का स्तर तेजी […]
केंद्र सरकारतर्फे महिलांना ११ हजार रूपये मिळणार
‘पीएम’ मातृत्व वंदना योजना सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी सरकारच्या माध्यमातून देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यामध्ये एकच महत्त्वाची योजना आहे. यामध्ये महिलांना घरबसल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ११ हजार रुपये मिळणार आहे. पीएम मातृत्व वंदना योजना असे या योजनेचे नाव आहे. केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना […]
पोस्ट कोविड दिल में सूजन बढ़ा रहा हार्ट फेल का खतरा
पोस्ट कोविड इससे जुड़े अल्प और दिर्घ्रकालीन जोखिमों के बारे में हमारी समझ तेजी से स्पष्ट हो रही है। अधिकांश लोग किसी न किसी समय पर इसके हल्के या गंभीर संक्रमण में आए ही थे। ऐसा कई अध्ययनों से संकेत मिला है कि जिन लोगों ने इसके गंभीर रूपों का […]
मध्यमवर्गियांना घर घेता यावं यासाठी सरकार नवी योजना राबवणार
केंद्र सरकार मध्यमवर्गीय नागरिकांना स्वतःचं घर विकत घेता यावं किंवा बांधता यावं यासाठी विशेष योजना सुरू करणार आहे, अर्थमंत्र्यांनी हंगामी अर्थसंकल्पात जाहीर केलं. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत तीन कोटी घर लवकरच बांधली जाणार असून येत्या पाच वर्षात सरकार आणखी दोन कोटी घरांची पूर्तता करेल, असंही त्यांनी सांगितलं. सौर ऊर्जा निर्मितीसाठी […]