वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क लंडन : पृथ्वीवरून स्मार्टफोन संपणार, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांनी केला आहे. त्यांनी येत्या काळात स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू घेतील, असे भाकीतही त्यांनी केले आहे. तंत्रज्ञानाच्या जगात वेगाने बदल होत आहेत. […]
Category: महाराष्ट्र
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपटाची आवश्यकता : मुनगंटीवार
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मुंबई : ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केले. सह्याद्री अतिथीगृहात विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. या विषयात काम करणाऱ्या श्रीमती अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्रपटासंदर्भातील कल्पनांची […]
समृद्धी महामार्गावर बाराशे रूपयांचा भरावा लागणार टोल
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला: महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासात पूर्ण करणाऱ्या महामार्गावर वाहनांना टोल किती असणार याची चर्चा सुरू […]
नवरात्रनिमित्त माहूरगडासाठी विशेष बसेसची सुविधा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : भाविकांना माहूर येथील रेणुका देवीचे दर्शन घेण्याकरिता जाता यावे, यासाठी नवरात्रोत्सवात अकोला आगार क्र. २ मध्यवर्ती बसस्थानकमधून २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत अकोला ते माहूर ही विशेष जादा बस सोडण्यात येणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज सकाळी बस सुटणार असल्यामुळे अकोलेकर भाविकांची […]
नवरात्रात ३० मिनिटांत अंबाबाईचे दर्शन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क कोल्हापूर : दोन वर्षांच्या खंडानंतर निबंधमुक्त नवरात्रौत्सवात २५ लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता असून ३० मिनिटांत अंबाबाईचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यासाठी मुख्य दर्शन रांग शिवाजी चौकपासून जुना राजवाडामार्गे पूर्व दरवाजातून मंदिरात येईल. तसेच पेड पासची रांग पूर्व दरवाजातून सटवाई मंदिरमार्गे गाभाऱ्यात जाईल. […]
स्मार्ट फोन दुधारी तलवार : तंत्रस्नेही बरोबर तंत्र समजून घेणे गरजेचे – डॉ. सोमनाथ वडनेरे
रोटरीतर्फे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या` आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. प्रमुख संपर्क साधन जरी असले तरी त्यातील अविवेकी वापरामुळे तो दुधारी तलवारीसारखा असल्याने वापरकर्ताच संकटात सापडण्याचे प्रमाणे सर्वाधिक आहे. असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. रोटरी कल्ब, रोटरेक्ट क्लब आणि रोटरेक्ट क्लब आयएमआर जळगाव यांच्या […]
देशात भेसळयुक्त दुध विकल जातय!
आपल्या जिवीतेसाठी तो स्वता:ची दुभती जनावरे विकु लागला आहे. त्यामुळे शहरात दुधच पोचत नाही. जे पोचतय ते खुपच कमी मात्रावर पोचत असल्याकारणाने शहरात भेसळ पसरवली जात आहे. मात्र या भेसळीमुळे कॅन्सर सारखा आजार होण्याची शक्यता आहे. देशात दुध भेसळीचा बाजार मांडला गेला आहे. त्यामुळे हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. दूध […]
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
सातारा, दि. १५ : महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई पुरस्कृत, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा आयोजित व श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण यांच्यावतीने दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२२ रोजी फलटणमध्ये दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. यंदाच्या […]
राष्ट्रीय पोषण महिना अभियान
केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता शासनाच्या इतर विभागांमध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात […]
पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलू -हजारे
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अहमदनगर : पत्रकार संरक्षण कायद्यविषयी फार मोठा गवगवा झाला असला तरी कार्यवाही झालेली दिसत नाही. म्हणून सर्व माहीती घेऊन पत्रकार संरक्षण कायद्यविषयी पाठपुरावा करू, असे ठोस आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांच्यासह शिष्टमंडळाने राळेगणसिध्दी येथे […]