प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आला. सुमारे ९.७० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये मिळाले, परंतु काहींना त्यांच्या खात्यात पैसे मिळाले नाहीत. अपूर्ण ई-केवायसी, आधार लिंक नसणे किंवा अपूर्ण जमीन पडताळणीमुळे हप्ता अडकू शकतो. तुम्ही PM Kisan वेबसाइटवरून किंवा CSC सीएससी सेंटरला […]
Category: बातमी
Independence Day 2025 : सिंधू करार एकतर्फी…; लाल किल्ल्यावरुन PM मोदी काय म्हणाले?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग 12 व्या वेळी तिरंगा फडकवला. सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रमही मोदींच्या नावावर आहे. पाकिस्तानच्या नापाक कारवायांबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी १५ ऑगस्टचे विशेष महत्त्व देखील पाहत आहे. आज मला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याची संधी मिळाली. आपल्या […]
‘गणेशोत्सव’ आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’
गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठीचा शासन आदेश आज जारी करण्यात आला. याअंतर्गत भजनी मंडळांना ५ कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. राज्य सरकार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणार आहे. याशिवाय अध्यात्म नाट्यरंग महोत्सव आणि ड्रोन शोचं आयोजित केला जाईल. राज्यातल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकं देणं, […]
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याची गरज – सर्वोच्च न्यायालय
राजधानी दिल्लीत सहा वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल (सूमोटो) घेतली आहे. ‘ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी’ असल्याचे नमूद करत, न्यायालयाने या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली आहे. दिल्लीतील पूठ कलान परिसरात ३० जून रोजी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात […]
विदर्भातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वर्धा : वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा जाहीर केल्या. या घोषणांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. फडणवीसांनी यावेळी शेतकऱ्यांसाठीचा आपला मास्टर प्लॅन जाहीर केला. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ‘नानाजी कृषी समृद्धी योजना’ लागू करण्यात येणार […]
Elder Helpline | एल्डर हेल्पलाईन- ज्येष्ठांना आधार
गेल्या काही दशकांमध्ये वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. सध्या, देशामध्ये सुमारे १५ कोटी लोकसंख्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे, ही देशातील एकूण लोकसंख्ये पैकी ९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विविध संशोधन, कागदपत्रांनुसार, ही संख्या २०५० पर्यंत साधारण ३५ कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत […]
Children-born deaf | जन्मजात बहिऱ्या बालकांना आता ऐकायला येणार..!!
छत्रपती संभाजीनगर : जन्मजात बहिरेपणा येण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण, अत्याधुनिक तंत्रज्ञानानं व्यंग दूर करणं शक्य आहे. शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात अशीच एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन वर्षाच्या मुलीला आता ऐकू येणं शक्य होणार आहे. डॉ. भारत देशमुख आणि […]
Shri Sant Vasudev Maharaj | पंढरीचे महावारकरीः सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज
तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठली ।। संपूर्ण विश्वावर दया, क्षमा, शांतीचा वर्षाव करीत सर्वांचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण झालेले सर्व संत आषाढ महिना आला की, मोठ्या लगबगीने पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान करतात. श्री क्षेत्र पंढरपूर वारीची परंपरा अनादी कालापासून आहे. आपलं आराध्य दैवत भगवान श्री पंढरीनाथ यांच्या दर्शनाकरिता असंख्य […]
Gopal Ganesh Agarka| कर्ते ‘सुधारक’ आगरकर-
महाराष्ट्राला समाजसुधारकांची परंपरा लाभली असून समाजाच्या वैचारिक जडणघडणीत सुधारकांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. समाजसुधारणा ही विशिष्ट कालखंडात पूर्ण होणारी प्रक्रिया नाही. समाजाला सुधारणेचा विचार व योग्य दिशा देण्याबरोबरच भक्कम कृतीची साथ असावी लागते. समाजसुधारणेकरिता आवश्यक असलेली विचारक्रांती करायला प्रवृत्त झालेल्या गोपाळ गणेश आगरकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनविषयक मांडलेले विचार अतिशय मोलाचे आहेत. […]
Malaria | ही मलेरिया औषधे डासांवर उपचार करतात – माणसांवर नाही
घातक रोगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मलेरियामुळे जगभरात दरवर्षी सहा लाख लोक मरण पावतात.या मृतांमध्ये बालकांचा सर्वात जास्त सहभाग असतो. जगभरातील शास्त्रज्ञ या रोगाशी झुंजण्यासाठी सतत झटत असतात. नवनव्या प्रयोगांनी पूर्वीपेक्षा जास्त प्रभावी असा उपाय शोधत असतात. ॲनोफिलिस मादी डासाच्या चाव्यामुळे मलेरिया रोगाचे प्लाझमोडीयम वायवॅक्स नावाचे परजीवी आपल्या शरीरात प्रवेश करतात […]