महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर पांना सरळ मार्गाने जोडण्याचा एक प्रयत्न २० वर्षांपूर्वी झालेला होता. नागपूर- बुटीबोरी- वर्धा-पुलगाव कारंजा (लाड)- मालेगाव (जहांगीर)- मेहकर- सुलतानपूर- न्हावा- जालना- छ. संभाजीनगर- वेरूळ- कोपरगाव- सिन्नर-घोटी असा सरळ रेषेतला एक राज्य महामार्ग बांधला गेला होता. घोटीनंतर मात्र इगतपुरी-कसारा- शहापूर- पडघा या राष्ट्रीय महामार्ग क्र. […]
Category: बातमी
Bacchu Kadu | बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; सरकारने दिलेले वचन पूर्ण न केल्यास 2 तारखेला मंत्रालयात घुसणार?
अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात 90% मागण्या सरकारने मान्य केल्याचे कडू यांनी जाहीर केले. तसेच, दिव्यांगांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन मिळाले असून, सरकारने दिलेले वचन पूर्ण […]
Maratha Mandal | मराठा मंडळाची विवाहविषयक आचारसंहिता आणि अनिष्ट प्रथा
‘अस्ताव्यस्त तारांबळ | उधळपट्टी आणि धावपळ | यासि म्हणावें कार्य अमंगळ। खर्च निष्फळ पैशांचा ।। लग्नाकरितां कर्ज करावें। जन्मभरि व्याज भरीत जावें । लग्नासाठी कफल्लक व्हावें । कोण्या देवें सांगितलें । । ‘ – वं. रा. श्री तुकडोजी महाराज (ग्रामगीता : २१ वा अध्याय ‘वैवाहिक जीवन’) गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ शेतकरी […]
Vidrohi Sahitya Sankruti Sammelan | १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे होणार
सातारा, दि. १० : विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्यावतीनं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि सेक्रेटरी डॉ. जालिंदर घिगे यांनी ही माहिती दिली. Vidrohi Sahitya Sankruti Sammelan क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त […]
सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेस मध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट बस’मध्ये बसवण्यात […]
Agricultural land distribution | शेतजमीन वाटणी दस्ताची नोंदणी फी माफ
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत सामान्य नागरिक, शेतकरी, शिक्षक, न्यायिक कर्मचारी, दिव्यांग कल्याण, स्थानिक स्वराज्य संस्था अशा अनेक क्षेत्रांना दिलासा देणारे १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः शेतीच्या वाटणीसाठी फक्त ५०० रुपये शुल्क आकारण्याच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापुढे शेतजमिनीच्या वाटणीसाठी नोंदणी दस्तावर […]
घरात सतत कलह ? करा हे उपाय
मीठ – घरात सतत कलह सुरू असेल तर मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी. मिठाच्या पाण्याने घर पुसल्यास सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते. नकारात्मक ऊर्जा निघाल्याने घराल भांडण – कलह कमी होतात. बेडवर जेवू नये – अंथरूणावर बसून जेवल्याने आर्थिक संकटांना आमंत्रण मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे बेडवर बसून जेवू […]
Maharana Pratap | शौर्याची तलवार, स्वाभिमानाची ढाल, हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह
महाराणा प्रताप हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो एक तेजस्वी योद्धा. जिथे असतो दुर्गम अरण्यातील संग्राम. घोड्यावरून उडणारा सिंह. हिंदुत्व आणि स्वाभिमानासाठी झगडणारा एक अद्भुत राजा! असा राजा ज्यांना अकबर व मुगल शासकांनीसुद्धा मुक्तमनाने स्तुती सुमने वाहिलीत. असे महान व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे मेवाड संरक्षक महाराणा प्रतापसिंहजी. Maharana Pratapभारताच्या कान्याकोपऱ्यात गुंजणारे […]
prevent your smartphone battery | स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपू नये म्हणून ‘या’ पाच गोष्टींची काळजीघ्या !
सध्याचे ‘युग स्मार्टफोनचे युग आहे. कोणतेही काम ऑनलाईन करण्यासाठी स्मार्टफोन खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला चित्रपट पाहायचा असेल तो ही चांगल्या पिक्चर क्वालिटीचा, तर ते स्मार्टफोनवर पाहणे शक्य आहे. देशातील बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहेच. स्मार्टफोनमध्ये इतर भरपूर सुविधा असल्या तरी त्याची झरझर उतरत जाणारी बॅटरी हा सर्वांच्याच काळजीचा विषय असतो. […]