३५ हजार ओव्या अन् ४५ हजार शब्द; परभणीच्या डॉ. साहेबराव खंदारे यांचे संकलन लातूर : भाषा समृद्धीसाठी शब्द महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक शब्दाला संस्कृती असते शब्द जपले, जोपासले तर ती संस्कृती टिकते, अन्यथा शब्दांसमवेत तीही लुप्त होते. मराठी भाषा नानाविध अर्थवाही शब्दांनी समृद्ध झाली आहे. तथापि आजघडीस या भाषेतील हजारो […]
Category: बातमी
दरवर्षी पडते ५ हजार नव्या मराठी पुस्तकांची भर
Marathi books | मराठी पुस्तकविश्वात दर महिन्याला १०० नवीन पुस्तके येत असल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे. मराठी पुस्तकविश्वाची गाडी सध्या जोरात असून, रोज नव्या विषयांवरील पुस्तकांची भर पडत आहे. पुस्तकांच्या दुनियेत दरवर्षी राज्यात सुमारे ५ हजार नव्या पुस्तकांची निर्मिती होत असून, पुस्तक विक्रेते आणि ऑनलाईन पुस्तक विक्री […]
Municipal elections | महापालिका निवडणुका कधी होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘हे तर एआयसुद्धा…’
Devendra Fadnavis | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वीच पार पडल्या. मात्र, अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बाकी आहेत. 29 महानरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा कारभर सध्या प्रशासकांच्या हातात आहे. मागील 4 ते 5 वर्षांपासून या निवडणुका झालेल्या आहेत. या निवडणुका कधी होतील, यावर आता मुख्यमंत्री […]
Food adulteration | अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी आता 28 मोबाईल लॅब ? मंत्री नरहरी झिरवाळ
अमरावती : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी अमरावती विभागात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहेत. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचणी विहित मर्यादेत करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज येथे दिले. नरहरी झिरवाळ […]
Vaṟhaḍi sahitya sammelana | 6 वे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन बार्शिटाकळी संमेलनाध्यक्ष मा.तुळशीराम बोबडे यांचे अध्यक्षीय भाषण
जय वऱ्हाडी तुम्ही मनसान हे काय, रामराम नायी, जय गोपाल नायी, जयकृष्ण नायी, राधेराधे नायी, सलाम आदाब नायी, नमस्कार, प्रणाम नायी, गुडनुन नायी, तं सांगतो जय वÚहाडी हे सबनाहून मोठं हाय काउन का वऱ्हाडी हे मायबोली हाय अन् मायहून कोनी मोठं हाय का? नायी ना म्हणून म्हणतो जय वऱ्हाडी […]
दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘स्वागताध्यक्ष’ या नात्याने शरद पवार यांचे मनोगत…….
98 th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटक, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उशा तांबे, ज्यांची अध्यक्षपदी निवड झाली त्या डॉ. तारा भवाळकर, केंद्र सरकारचे आपले प्रतिनिधी श्री. प्रताप जाधव, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष […]
राजे…!
काळ बदलला, परिस्थितीने कूस पालटली तरी शिवाजीराजे या नावाचे महात्म्य तसूभरही कमी झालेले नाही. उलटपक्षी, बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या संदर्भानिशी ते नव्याने समोर येते आणि आजही राजे असायला हवे होते, असे जाणवते. आक्रमकांना सळो की पळो करून टाकणारे, दुष्टांचे निर्दालन करणारे, प्रजेचा सन्मान करून आश्वस्त करणारे असे नेतृत्व प्रत्येक काळासाठी मिळायला […]
राजा आणि राजपुत्र
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या राज्याचे पहिले युवराज, मऱ्हाट देशीचा पहिला राजपुत्र, संभाजीराजे पुढे मराठ्यांचे दुसरे छत्रपती म्हणून राज्यावर आले. शिवछत्रपती हयात असतानाही युवराज म्हणून आणि गादीवर आल्यावर छत्रपती म्हणून संभाजीराजांची कारकीर्द मोठी वादळी ठरली. संघर्ष हा त्यांच्या वैयक्तिक व राजकीय जीवनाचा स्थायीभाव ठरला. […]
learn ai | ‘एआय’ शिकाल तर स्पर्धेत टिकाल, नोकरी मिळवाल !
C-DAC सी-डॅकने सुरू केला पहिला एआय अभ्यासक्रम ‘ज्याची कॉम्प्युटरवर कमांड, त्यालाच जगभर डिमांड’ हे ब्रीद घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी संगणक क्षेत्रात करिअर केले, त्यांना किमान 25 वर्षे मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. मात्र, आता काळाने कूस बदलल्याने ‘एआय शिकाल, तरच स्पर्धेत टिकाल’ असे नवे ब्रीद तयार झाले आहे. एआय या […]
प्राचार्य रा. रं. बोराडे
अवघ्या दोनच दिवसांपूर्वी राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य रा. रं. बोराडे सरांना घोषित झाला. दुसऱ्या दिवशी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बोराडे सरांचा घरी जाऊन सत्कार केला. मात्र तो अखेरचा ठरेल असे कुणालाही वाटले नव्हते. रा.रं.बोराडे यांचा हा जीवन गौरव त्यांच्या ग्रामीण साहित्य चळवळ, लेखन योगदान यासाठीचा […]