कलर थेरपी म्हणजे क्रोमोथेरपी. या थेरपीबद्दल तुम्ही ऐकलं असेलचं. वैद्यकीय शास्त्रातील अनेक महत्त्वाच्या थेरपीमध्ये कलर थेरपीचाही समावेश होतो. कारण औषधांप्रमाणेच रंगांचाही आपल्या मेंदूवर प्रभाव पडतो. यामध्ये रंगांचा वापर औषधासाठी केला जातो. रंगांमुळे व्यक्तीचा मूड, वागणूक आणि तणावाची पातळी प्रभावित होते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. शरीरातील तत्वांना समतोल राखण्याचे […]
Category: बातमी
नेते घडवणारी शाळा द दून स्कूल
द दून स्कूलचा ७२ एकर विस्तार असलेला कॅम्पस आहे. ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील इमारतींमध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालये आहेत. शाळा पारंपरिक विषयांसोबत २१व्या शतकातील आधुनिक अभ्यासक्रम प्रदान करते. ही स्कूल फक्त मुलांनाच प्रवेश देते. फक्त बॉईज स्टुडन्टसाठी ही निवासी शाळा आहे. द दून स्कूलमध्ये […]
वक्फ बोर्डचा ‘कारनामा’! १५०० वर्षे जुने अख्खे गावच हडपले
चेन्नई : केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत वक्फ बोर्ड अधिनियमात संशोधन करणारे विधेयक सादर केले. या विधेयकाला अखिलेश यादव, के.सी वेणुगोपाल, असदुद्दीन ओवैसीसह विरोधकांनी विरोध करत सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले. मात्र जेडीयू आणि टीडीपीनं या विधेयकाचे समर्थन केले. या विधेयकावेळी संसदीय मंत्री किरण रिजिजू यांनी तिरुचिरापल्ली इथल्या तिरुचेंथुरई गावातील घटना सांगितली […]
धनादेश होणार काही तासांत क्लीअर; रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा
मुंबई : आता तुम्हाला चेक क्लिअरन्ससाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. होय, आता काही तासांतच तुमचा चेक क्लिअर होईल आणि तुमच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील. भारतीय रिझर्व्ह बँकेने चेक क्लिअरिंगसाठी लागणारा वेळ काही तासांवर आणण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या […]
शासनाची ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समिती गठित
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या विचारात घेऊन त्यांना त्यांचे जीवन सुसह्यपणे जगता यावे ही बाब विचारात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 यास मा. मंत्रीमंडळाने दि. 30/9/2013 रोजी मान्यता दिली आहे. त्यातील तरतुदीनुसार मा.मूख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 23 मे 2016 च्या शासन निर्णयान्वये […]
चंद्रही दूर चालला…
पृथ्वीपासून आता चंद्रही दूर चालला सखा सर्वांचाच दूर दूर चालला. प्रेमिकांचा प्रिय अन कवींचा लाडका नित्य नवा वाटणारा चंद्र दूर दूर चालला. युगयुगांचा प्रेरक असा दूर दूर चालला दिनमानावर त्याचा असर होऊ लागला. परिमाणेही घड्याळांची भावी काळात बदलतील दिवसही पंचविस तासांचे मग बघाया मिळतील. ग्रह ताऱ्यांनो तुम्ही असे दूर […]
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ निकष व पात्रता
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी […]
घोरपडीची दंतकथा
‘आधी लगीन कोंढाण्याचे’ आणि ‘गड आला पण सिंह गेला’ ही दोन वाक्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीच्या मनोविश्वाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. पहिले वाक्य नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तोंडचे तर दुसरे वाक्य तानाजींच्या मृत्यूनंतर शिवरायांच्या मुखातून निघालेले. या ठिकाणी पुण्याजवळील सिंहगडाचा ‘कोंढाणा’ हा उल्लेख तर तानाजींच्या शौर्याचा गौरव म्हणून ‘सिंहगड’ हे कोंडाण्याचे […]
जागतिक डिजिटल क्रांतीत भारत आघाडीवर
जगातील डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा हिस्सा तब्बल 48.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन वर्षांतच म्हणजे 2026 साली देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात, अर्थात जीडीपीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा सध्याच्या एकदशांशावरून एकपंचमांश असा वाढण्याचा दिलासादायक अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने प्रकट केला आहे. देशातील प्रशासनातील जनतेचा – सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासकीय कारभार लोकाभिमुख […]
दही कसं तयार होतं?
कोणत्याही गृहिणीला विचारा. ती म्हणेल,’इश्श! त्यात काय आहे? दुधात इवलंसं विरजण घाला आणि झाकून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी ठेवलंत तर सकाळी उठाल तेव्हा दही तयार झालेलं असंल.’ खरं आहे. पण मग दिल्लीसारख्या उत्तरेकडच्या शहरात हिवाळ्यात तसं करुनही दही का लागत नाही? आणि विरजण म्हणजे तरी काय? ते दुधात घातल्यावर नेमकं काय […]