डॉ.शांताराम गोवर्धन बुटे
Category: बातमी
रामायण व महाभारत युद्ध स्त्री सन्मानासाठी – गोविंद शेंडे
अकोला – रामायण व महाभारत युद्ध हे स्त्री सन्मानासाठी झाले असे उद्गार श्री गोविंद शेंडे क्षेत्रीय मंत्री विश्व हिंदू परिषद यांनी रामायणातील सामाजिक समरसता या विषयावरील आपल्या व्याख्यानात काढले. पुढे बोलतांना त्यांनी केवट, शबरी यांच्याशी प्रभुरामाचे स्नेहबंध कसे जुळले होते हे विस्ताराने विषद केले.सदर कार्यक्रमात प्रा. सुरेश कुळकर्णी संपादित पसायदानामृत […]
बच्चों को बचत सिखाने के 7 टिप्स
बचत का महत्त्व समझने के बाद बच्चों को पैसे का मोल मालूम पड़ता है और तब उनके खर्च के तरीके में भारी बदलाव आ जाता है. आज ही अपने बच्चों को इस बारे में शिक्षित करना शुरू कर दें.पैसे का मोल समझाएं: महंगाई के इस दौर में जरूरी है कि […]
Gold| सोनाः संकट में संरक्षक
सोना निवेश है या संपत्ति संरक्षण, यह प्रश्न कई बार उठता है। दरअसल सोने में निवेश आपकी संपत्ति को संरक्षित करता है और महंगाई से सुरक्षा देता है। पर संपत्ति में वृद्धि से जुड़े निवेश में खतरों को देखते हुए सोने में किया गया संतुलित निवेश आपको आड़े वक्त में […]
आषाढीपासून विठ्ठल मंदिरात भाविकांना करता येणार सेवा
शेगाव संस्थानच्या धर्तीवर निर्णय; इच्छुक सेवेकऱ्यांना अर्ज करावा लागणार वऱ्हाडवृत्त सोलापूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना श्रींच्या सानिध्यात मोफत सेवा बजावता येणार आहे. यासाठी मंदिर समिती आराखडा तयार करत आहे. येत्या आषाढी यात्रेपासून ही मोफत सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांसाठी आता विठ्ठल- रुक्मिणीची व परिवार देवता तसेच […]
sena maharaj abhang | संत सेना महाराजांची अभंगवाणी
भाग – 1 (अभंग क्रमांक 1 ते 50) डॉ.शांताराम गोवर्धन बुटे वारकरी संप्रदायामधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले संत सेना महाराज होत. आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक संतांची मांदीयाळी उदयास आली आहे. या सर्व संतांनी समाजाला जागृत करण्याचे, शिकविण्याचे, व दिशा दाखविण्याचे समाज प्रबोधनात्मक महान कार्य आपल्या अभंगवाणीतुन केलेले आहे. […]
विषामध्ये विरघळत चालले जीवन आणि झपाट्याने बिघडते आरोग्य
आज आपण ज्या आधुनिकतेची फुशारकी मारतो आणि आपण ज्या वातावरणात गुदमरल्यासारखे राहतो, ते वातावरण एखाद्या मंद विषासारखे आहे जे आपले शरीर कमकुवत करून आपल्याला गंभीर आजारांनी मारून टाकते. मंद विष म्हणजे प्रदूषण, वाढते काँक्रीटचे जंगल, भेसळ, नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण, कमी होत जाणारे वनक्षेत्र, वाहने आणि यांत्रिक उपकरणांचा अतिवापर, मादक पदार्थांचे […]
बलदेवराव पाटील यांच्या अमृत महोत्सवासाठी उपस्थित रहावे : डॉ. ओळंबे यांचे आवाहन
अकोला : समाजभूषण बलदेवराव पाटील म्हैसने (गुरु) यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने १८ एप्रिल २०२३ रोजी स्वराज्य भवन येथे सकाळी ११ वाजता करण्याचे ठरविले असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाटील समाज वर वधू सुचक मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाष पाटिल म्हैसने, कार्याध्यक्ष आपला […]
mahatma jyotirao phule | बहुजन समाजातील कर्मवीर महात्मा जोतीराव फुले
आज ११ एप्रिल बहुजन समाजातील कर्मवीर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. पेशवाई बुडाली आणि इंग्रज आले त्यावेळी पहिल्या पिढीत जी काही तेजस्वी रत्ने जन्मली त्यापैकी जोतीराव फुले होते. मिशनऱ्यांचा धर्मप्रसार व इंग्रजांचा राज्यप्रसार या दुहेरी कोंडीत सापडलेल्या महाराष्ट्राला लोकहितवादी विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा जोतीराव फुले, […]