महाराष्ट्राला समाजसुधारकांची परंपरा लाभली असून समाजाच्या वैचारिक जडणघडणीत सुधारकांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. समाजसुधारणा ही विशिष्ट कालखंडात पूर्ण होणारी प्रक्रिया नाही. समाजाला सुधारणेचा विचार व योग्य दिशा देण्याबरोबरच भक्कम कृतीची साथ असावी लागते. समाजसुधारणेकरिता आवश्यक असलेली विचारक्रांती करायला प्रवृत्त झालेल्या गोपाळ गणेश आगरकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनविषयक मांडलेले विचार अतिशय मोलाचे आहेत. […]
Category: विशेष लेख
Maratha Mandal | मराठा मंडळाची विवाहविषयक आचारसंहिता आणि अनिष्ट प्रथा
‘अस्ताव्यस्त तारांबळ | उधळपट्टी आणि धावपळ | यासि म्हणावें कार्य अमंगळ। खर्च निष्फळ पैशांचा ।। लग्नाकरितां कर्ज करावें। जन्मभरि व्याज भरीत जावें । लग्नासाठी कफल्लक व्हावें । कोण्या देवें सांगितलें । । ‘ – वं. रा. श्री तुकडोजी महाराज (ग्रामगीता : २१ वा अध्याय ‘वैवाहिक जीवन’) गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ शेतकरी […]
Model Solar Village Scheme | मॉडेल सोलर व्हिलेज योजना
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती…Model Solar Village Scheme आपला भारत देश पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील गावे-घरे मोफत सोलर वीजेने ऊर्जावान करण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. अनेक नागरिक आपल्या निवासस्थानी सोलर यंत्रणा स्थापित […]
Maharana Pratap | शौर्याची तलवार, स्वाभिमानाची ढाल, हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह
महाराणा प्रताप हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो एक तेजस्वी योद्धा. जिथे असतो दुर्गम अरण्यातील संग्राम. घोड्यावरून उडणारा सिंह. हिंदुत्व आणि स्वाभिमानासाठी झगडणारा एक अद्भुत राजा! असा राजा ज्यांना अकबर व मुगल शासकांनीसुद्धा मुक्तमनाने स्तुती सुमने वाहिलीत. असे महान व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे मेवाड संरक्षक महाराणा प्रतापसिंहजी. Maharana Pratapभारताच्या कान्याकोपऱ्यात गुंजणारे […]
Schizophrenia | स्किझोफ्रेनिया: दुभंगलेले मन, छिन्नमनस्कता
वेड लागणे म्हणजे काय हे खर तर एक कोडच आहे. पूर्वीच्या काळी वेड लागणे म्हणजे गोवर किंवा मालेरीयासाराख्याच एखादा रोग आहे असे मानत असत. शिवाय पाप केल्यामुळे चेटकिणी अंगात संचारतात आणि त्यामुळे रुग्ण मंडळी वेड्यासारखे वागतात असाही समज त्याकाळी बराच प्रचलित होता. रामायण आणि महाभारत या सारख्या ग्रंथातही चिंताग्रस्तता, नैराश्य […]
Story of Siachen-Kargil | सियाचीन-कारगिलची कहाणी
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या काळात दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरून भारताने अनेक मोठी कारवाई केली आहे. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तान हादरला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने १९७२ […]
ISBN ची कथा
साधारण १४४० मध्ये गोल्डस्मिथ जोहांस गुटनबर्ग या वल्लीनं नव्या तंत्राच्या, वेगवान छापखान्याचा ढाचा बनवला आणि छपाईच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं क्रांती झाली. पुस्तकं त्याही आधीपासून अस्तित्वात असली तरी पुस्तकांचा व्यवसाय या घटनेनेच सुरू झाला असे ठामपणे म्हणता येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणावर छापलं आणि अर्थातच विकलं गेलेलं पहिलं पुस्तक कुठलं या प्रश्नाचं […]
हिंदूंना धोका : प्रवीण तोगडिया
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यात जालंधरमधील हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले की, ४०० वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवर श्री राम मंदिर बांधण्यात आले आहे. आता देशभरातील हिंदूंना संघटित करण्यासाठी श्री हनुमान चालीसा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात, देशभरात एक लाख […]
Sant Tukaram Maharaj | जगद्गुरू संत तुकाराम महाराज व इस्लाम
जगद्गुरु म्हणजे जगाचा गुरु, जगाचा मार्गदर्शक, जगाचा नीतीशिक्षक. जगामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन यांच्याप्रमाणे मुस्लिमही राहतात. खरंतर ‘सत्य तोचि धर्म असत्य हे कर्म’ सांगणारे तुकोबाराय, ‘भूतदया’ सांगणारे तुकोबाराय, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ सांगणारे तुकोबाराय, ‘तुका म्हणे आता आम्हासी हे भले । अवघेची झाले जीव जंत ।।’ सांगणारे तुकोबाराय, ‘अनु रेणू […]
संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या..?
संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 चा तर मृत्यू 1650 सालचा म्हणजे ते फक्त 42 वर्षे जगले. ते वयाच्या 42 व्या वर्षी मृत्यू पावले.हे वय मृत्यूचे नाही. संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण असताना त्यांचा मृत्यू कसा झाला हा नेहमीच शंकेचा,वादाचा विषय राहिला आहे .संत तुकाराम महाराजांचा मृत्यू कसा झाला हे […]