How To Improve CIBIL Score: जर तुमच्याकडे कधीही क्रेडिट कार्ड नसेल, किंवा तुम्हाला नुकतीच नवीन नोकरी मिळाली असेल किंवा तुम्ही बेरोजगार असाल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर खूप कमी असू शकतो. अशा परिस्थितीत बँकांना तुम्हाला कर्ज देणे खूप कठीण होईल. बँका आणि एनबीएफसी ग्राहकाला कर्ज देण्यापूर्वी त्याचा क्रेडिट स्कोअर तपासतात. क्रेडिट स्कोअरवरून […]
Category: विशेष लेख
RUPEE SYMBOL |भाषावाद पेटला, तामीळनाडूने अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह काढून टाकले, त्याऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावले
तामिळनाडूमध्ये जन्मलेले, वडील द्रमुक नेते… रुपयाचे चिन्ह ‘₹’ डिझाइन करणारे उदयनिधी कोण आहेत? तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने रुपयाचे चिन्ह ‘₹’ काढून टाकले आहे आणि त्याऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावले आहे. या चिन्हाचा अर्थ तमिळ लिपीत ‘रु’ असाही होतो. हे बदल स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात केले आहेत. खरंतर स्टॅलिन भाषेच्या वादावरून केंद्र सरकारवर […]
आयुष्मान भारत योजनेचे निकष बदलणार?
Ayushman Bharat Yojana | केंद्र सरकारद्वारे नागरिकांसाठी अनेक आरोग्यसंबंधित योजना राबवल्या जातात. यापैकीच एक आयुष्यमान भारत योजना आहे. देशभरातील कोट्यावधी नागरिक या योजनेचा लाभ घेतात. मोदी सरकारने या योजनेचा लाभ 70 पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला होता. या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी सरकारकडून आयुष्मान […]
अंतराळात अडकूनही सुनीता विल्यम्स रचत आहेत इतिहास
गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढील आठवड्यात पृथ्वीवर परतणार आहेत. या काळात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, परंतु त्यांचा दृढनिश्चय आणि धैर्य अबाधित राहिले. #SunitaWilliams #Space #NASA #Astronaut #WomenInSpace अंतराळातील त्यांच्या दीर्घ वास्तव्यादरम्यान, सुनीता विल्यम्स यांनी अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग […]
Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य अबाधित!
बालपणापासूनच संभाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली. पण, त्याने नाउमेद न होता पिल्याचा आदर्श ठेवून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी मातोश्री सईबाईंचे निधन झाले. आजी जिजाऊंनी त्यांना घडविले आणि वाढविले. वयाच्या आठव्या वर्षी […]
रंगांचा उत्सव
प्राचीन परंपरा लाभलेला ‘होळी’ हा भारताचा राष्ट्रीय सण असून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. होळी सणाला होळीपौर्णिमा, होलिका दहन, शिमगा, कामदहन अशी अनेक नावे आहेत. होलिकोत्सव मुख्यतः हिरण्यकशिपूच्या मिथकाशी आणि कृष्ण राधाच्या स्वर्गीय प्रेमाच्या कथेशी जोडलेला आहे. अग्नीत भक्त प्रल्हादला काहीही न होता दुष्ट, वाईट प्रवृत्ती असणाऱ्या होलिकाचे दहन […]
कवितेतील स्त्री…
मराठी कवितेच्या इतिहासाकडे पाहिले तर सामाजिक, प्रेम, निसर्ग, स्त्री जाणिवा अशा विविध प्रकारच्या कवितांनी रसिकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. विविध अंगांनी बहरलेली ही कविता एकूणच मराठी साहित्याला खूप उंचीवर घेऊन गेलेली दिसते. काव्यातील भावसौंदर्य, आशयसौंदर्य, त्यातील लय, प्रांजळपणा यामुळे कविता अधिकाधिक संपन्न झालेली प्रत्ययास येते. स्त्रीवर होत असलेला अन्याय, तिला […]
शीना बोरा हत्याकांड
Sheena Bora massacre | २०१५ चं वर्ष होतं. मुंबई पोलीसचे कमिशनर राकेश मारिया निवृत्त होणार होते. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शीना बोरा नावाची तरुणी ही गायब असून तिचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा आपण तपास करावा अशी विनंती केली, शीना बोरा देशातल्या महत्त्वाच्या स्टार चॅनेलची सीईओ इंद्राणी मुखर्जी यांची […]
eliminating enemies | भारताच्या शत्रूंना कोण संपवत आहे? कुलभूषण जाधव यांचे अपहरण करणाऱ्या मुफ्तींना ISI नेही ओळखले नाही
(वऱ्हाडवृत्त टिम) : शुक्रवारी रात्री बलुचिस्तानमधील तुर्बत येथे अज्ञात हल्लेखोरांनी मुफ्ती शाह मीर यांची गोळ्या घालून हत्या केली. मीरवर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीने भारतीय व्यापारी आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केल्याचा आरोप होता. मीर मानवी तस्करीतही सहभागी होता. रात्रीची नमाज अदा केल्यानंतर तो स्थानिक मशिदीतून […]
माय मराठीतील ‘त्या’ शब्दांना कोशरूप केव्हा मिळणार?
३५ हजार ओव्या अन् ४५ हजार शब्द; परभणीच्या डॉ. साहेबराव खंदारे यांचे संकलन लातूर : भाषा समृद्धीसाठी शब्द महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक शब्दाला संस्कृती असते शब्द जपले, जोपासले तर ती संस्कृती टिकते, अन्यथा शब्दांसमवेत तीही लुप्त होते. मराठी भाषा नानाविध अर्थवाही शब्दांनी समृद्ध झाली आहे. तथापि आजघडीस या भाषेतील हजारो […]