Tulsi: तुळशीचा नियमित वापर केल्याने तणाव कमी होतो आणि शरिरीक आरोग्य सुधारते. तुळशीतील ऍडॅप्टोजेन नावाचे घटक मानसिक तणावापासून लढण्यास मदत करते. तुळस एक औषधी वनस्पती आहे जी आरोग्यासाठी खुपच फायदेशीर मानली जाते. तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंम्फेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणूनच केवळ धार्मिक कारणामुळे नाही, तर घरातील प्रत्येकाला […]
World War 1 : एका जर्मन गुप्तहेराचा लिंबूने केला पर्दाफाश
पहिल्या महायुद्धादरम्यान, कार्ल मुलर नावाच्या एका जर्मन गुप्तहेराने ब्रिटनमध्ये घुसखोरी केली. त्याने संदेश पाठवण्यासाठी अदृश्य शाई म्हणून लिंबाचा रस वापरला. ब्रिटिश गुप्तहेर संस्था MI5 ने त्याला पकडले. त्याचा सहाय्यक जॉन हॅनलाही अटक करण्यात आली. हेरगिरीच्या आरोपाखाली मुलरला फाशी देण्यात आली. १९१५ मध्ये, जेव्हा महायुद्ध शिगेला पोहोचले होते, तेव्हा एका लिंबूने […]
केंद्राशी असलेल्या संबंधांवर आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले – ‘आरएसएस भाजपसाठी निर्णय घेत नाही’
Mohan Bhagwat on BJP : मोहन भागवत भाजपवर आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की आमचे मतभेद असू शकतात पण मनाचा फरक नाही. आरएसएस सर्व काही ठरवते का? हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे अजिबात होऊ शकत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) निर्णय घेत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत […]
संत नगरी शेगावात शब्दवेलच्या पाचव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन | Shabadwel Sahitya Sammelan
गेल्या पाच वर्षात विविधांगी व नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम राबवून अल्पावधीत साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या संस्थांमध्ये सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. यावर्षी संस्थेचे पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संतनगरी शेगाव येथे दिनांक 4 व […]
पत्रकार,समाज आणि पोलिसांचा समन्वय हेच समृध्द लोकशाहीचे लक्षण!…पोलिस अधिक्षक अर्चित चांडक | Superintendent of Police Archit Chandak
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४८ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न अकोला — पत्रकार आणि पोलिसांवरील सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे.गुन्हेगारीचे उच्चाटन करून समाज संरक्षण आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार,समाज आणि पोलिसांच्या विधायक समन्वयाची वाटचाल हेच समृध्द लोकशाहीचे लक्षण आहे.पत्रकारांना कर्तव्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे,तेच स्वातंत्र्य लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नावात सामावलेले आहे.त्यामुळे […]
What is rabies? | काय आहे रेबीज?
कुत्रा चावल्यास अजिबात निष्काळजीपणा करुन चालत नाही अथवा तुम्हाला रेबीज होण्याची शक्यता असते. रेबीजला हायड्रोफोबियाही म्हटलं जातं. हे प्राण्यांच्या चावल्याने होणारं व्हायरल जेनेटिक इन्फेक्शन आहे. अनेकांना हे माहीत नसतं की, कुत्रा चावल्यानंतर नेमकं काय करायला हवं. आणि लोक घाबरुन चुकीचे काहीतरी उपाय करतात. तुम्हाला हे माहीत असणं फारच गरजेचं आहे […]
सर्वोच्च न्यायालयाने कुत्र्यांना खायला देण्याबाबतही हा नियम केला आहे, तो देशभर लागू होईल
The Supreme Court has also made this rule on feeding dogs : दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबद्दलच्या मागील आदेशात सुधारणा करत सर्वोच्च न्यायालयाने एक नवीन अंतरिम निकाल दिला आहे. हा निर्णय आता देशभर लागू केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मागील आदेशात सुधारणा करताना म्हटले आहे की लसीकरणानंतर कुत्र्यांना त्यांच्या मूळ भागात सोडले […]
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे उत्कर्ष शिशुगृह, सूर्योदय बालगृहाला आवश्यक वस्तूंचे वितरण
अकोला : सालाबादप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा अकोल्यातील 42 वर्षे जुना असलेल्या जेष्ठ नागरिक संघाने, मलकापूर भागातील उत्कर्ष शिशुगृहामध्ये त्यांना दूध पावडर, डायपर तसेच सूर्योदय बालगृहांमध्ये सुद्धा प्रत्येकी 16 हजार रुपये किमतीच्या आवश्यक किराणा सामानाचे वितरण करून ह्या दोन्ही संस्थांना एकूण 34 हजार रुपयाचा आपला मदतीचा हात देऊन आपली परंपरा कायम ठेवली आहे. […]
e-Raktkosh Portal: ‘ई-रक्तकोष पोर्टल’ गरजूंना मिळवून देणार रक्त;
e-Raktkosh Portal : राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिरे, तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने काहीदिवसांपूर्वीच ‘ई-रक्तकोष पोर्टल’ विकसित केले आहे. त्यामुळे रक्ताशी निगडित सर्वच आजारांच्या गरजू रुग्णांची रक्तासाठी होणारी धावपळ आता कमी होणार असून, त्यांना एका क्लिकवर रक्त उपलब्धतेविषयी माहिती मिळणार आहे.# Blood_Donation_Benefits आरोग्य […]
B. Sudershan Reddy : इंडिया आघाडीचं ठरलं, माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी
: इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडून उतरवण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. इंडिया आघाडीने सर्वानुमते बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे […]