वऱ्हाडवृत्त (डिजिटल) नागपूर : महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला हलक्याने घेऊ नये. त्यांनी या योजनेचे कौतुक करावे. उलट मविआचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतून महिलांना दोन हजार रुपये देऊ असे सांगा म्हणत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. नागपुरात “संविधान बचाओ, […]
Category: महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलेय सीमाभाग महाराष्ट्राचा !
बेळगावसह मराठीबहूल सीमाभाग कर्नाटकाला देऊन भाषावार प्रांतरचना आयोगाने महाराष्ट्राचे पंख छाटले आहेत. बिगरमराठी भाग कर्नाटकाला देऊन नवकर्नाटकाची निर्मिती केली आहे. ही राजकीय तोडफोड करण्यामागे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला पाहिजेत.. हे शब्द आहेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्नाटक सरकारनेच […]
अन्नाची नासाडी नियंत्रित करण्याची गरज आहे
धान्याची नासाडी ही देशाची आणि जगाची मोठी समस्या बनली आहे. जगभरातील जवळपास 50 टक्के अन्न वाया जाते आणि ते गरजूंपर्यंत पोहोचत नाही. मानवी वापरासाठी उत्पादित केलेल्या अन्नाचा एक तृतीयांश भाग जागतिक स्तरावर वाया जातो. जगातील कोट्यवधी लोकांना उपाशी झोपणे किंवा अर्धे पोट भरून जगणे भाग पडले आहे, तर काही लोक […]
भारतात ४०% अन्नाची नासाडी, १९ कोटी झोपतात उपाशीच! २.८ अब्ज लोक संतुलित आहारापासून दूर
लहरी हवामान, आर्थिक मंदी, साथीचे रोग या कारणांमुळे जगात आजही ७३३ दशलक्ष तर भारतात १९ कोटी लोक रात्री खायला अन्न न मिळाल्यामुळे उपाशी झोपतात. तसेच जगात तब्बल २.८ अब्ज लोकांना संतुलित आहार मिळत नाही, असा ताजा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने प्रकाशित केला आहे. दरम्यान, भारतात ४० टक्के अन्नाची नासाडीही होत […]
विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांचा शपथविधी
विधानपरिषदेच्या 7 राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी काल झाला. विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या नियुक्तीला […]
हवामान बदलामुळे ॲमेझॉनची मिथेन शोषण्याची क्षमता कमी होईल: संशोधन
वातावरणातील बदलामुळे होणारी अतिउष्णता आणि आर्द्रतेमुळे ॲमेझॉन रेनफॉरेस्टची हरितगृह वायू मिथेन शोषण्याची क्षमता ७० टक्क्यांनी कमी होऊ शकते. ब्राझीलच्या साओ पाउलो विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. (Climate change will reduce the Amazon’s capacity to absorb methane: Research)दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन रेनफॉरेस्टच्या काही भागांमध्ये तापमानवाढ हवामानामुळे अतिवृष्टी होण्याची […]
दूरदर्शनवर २४ तास सिंधी भाषा वाहिनी सुरू करण्याची याचिका फेटाळली
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्राला दूरदर्शनवर 24 तास सिंधी भाषा वाहिनी सुरू करण्याचे निर्देश देणारी याचिका फेटाळली.सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. न्यायमूर्ती पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी गैर-सरकारी संस्था (एनजीओ) सिंधी संगतची याचिका फेटाळून लावली. भाषा टिकवून ठेवण्याचे […]
Earthquake : पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; नागरिक घाबरले, कोणतीही जीवितहानी नाही
पालघर – तलासरी-डहाणू तालुक्यातील काही गावांना मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास (4 वाजून 47 मिनिटाला) भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ जमिनीखाली 5 किलोमीटर खोल असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाचा धक्का डहाणू, […]
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार या वर्षी आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. प्राध्यापक आशालता कांबळे या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या तसंच संविधान मूल्यांचं साहित्य लिहिणाऱ्या लेखिका म्हणून परिचित आहेत. पुरस्काराचे दुसरी मानकरी […]
पेजर फुटू शकतात तर ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही? निवडणूक आयोगाने उत्तर दिले
नवी दिल्ली: ईव्हीएम हॅकिंगच्या वाढत्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) हॅक करणे शक्य नाही, तर पेजर फुटण्याच्या अलीकडील घटनांचा हवाला देत काही लोक ईव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. […]