लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४८ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न अकोला — पत्रकार आणि पोलिसांवरील सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे.गुन्हेगारीचे उच्चाटन करून समाज संरक्षण आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार,समाज आणि पोलिसांच्या विधायक समन्वयाची वाटचाल हेच समृध्द लोकशाहीचे लक्षण आहे.पत्रकारांना कर्तव्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे,तेच स्वातंत्र्य लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नावात सामावलेले आहे.त्यामुळे […]
Category: महाराष्ट्र
What is rabies? | काय आहे रेबीज?
कुत्रा चावल्यास अजिबात निष्काळजीपणा करुन चालत नाही अथवा तुम्हाला रेबीज होण्याची शक्यता असते. रेबीजला हायड्रोफोबियाही म्हटलं जातं. हे प्राण्यांच्या चावल्याने होणारं व्हायरल जेनेटिक इन्फेक्शन आहे. अनेकांना हे माहीत नसतं की, कुत्रा चावल्यानंतर नेमकं काय करायला हवं. आणि लोक घाबरुन चुकीचे काहीतरी उपाय करतात. तुम्हाला हे माहीत असणं फारच गरजेचं आहे […]
सर्वोच्च न्यायालयाने कुत्र्यांना खायला देण्याबाबतही हा नियम केला आहे, तो देशभर लागू होईल
The Supreme Court has also made this rule on feeding dogs : दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबद्दलच्या मागील आदेशात सुधारणा करत सर्वोच्च न्यायालयाने एक नवीन अंतरिम निकाल दिला आहे. हा निर्णय आता देशभर लागू केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मागील आदेशात सुधारणा करताना म्हटले आहे की लसीकरणानंतर कुत्र्यांना त्यांच्या मूळ भागात सोडले […]
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे उत्कर्ष शिशुगृह, सूर्योदय बालगृहाला आवश्यक वस्तूंचे वितरण
अकोला : सालाबादप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा अकोल्यातील 42 वर्षे जुना असलेल्या जेष्ठ नागरिक संघाने, मलकापूर भागातील उत्कर्ष शिशुगृहामध्ये त्यांना दूध पावडर, डायपर तसेच सूर्योदय बालगृहांमध्ये सुद्धा प्रत्येकी 16 हजार रुपये किमतीच्या आवश्यक किराणा सामानाचे वितरण करून ह्या दोन्ही संस्थांना एकूण 34 हजार रुपयाचा आपला मदतीचा हात देऊन आपली परंपरा कायम ठेवली आहे. […]
आता रेल्वे ट्रॅकवरून वीज निर्मिती होणार
Generating electricity from railway tracks वाराणसी: भारतीय रेल्वेने ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलून इतिहास रचला आहे. देशात पहिल्यांदाच, उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये रेल्वे ट्रॅक दरम्यान सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. वाराणसी येथील बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW) च्या परिसरात हा अनोखा उपक्रम घेण्यात […]
इलेक्ट्रिक वाहनांना आता टोलमाफी
मुंबई-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवरून सर्व इलेक्टिक वाहनांना टोलमाफी मिळाली आहे. 15 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असून इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रवास आता सुसाट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अटल सेतू येथे शुभारंभ होणार असून ईव्ही गाड्यांच्या मालकांना राज्य सरकारकडून स्वातंत्र्यदिनाची भेट ठरणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि […]
PM पंतप्रधानांची तरुणांसाठी मोठी भेट, स्वातंत्र्यदिनी १५ हजार देण्याची घोषणा
Pradhan Mantri Viksit Bharat Yojana (प्रधानमंत्री विकसित भारत योजना) : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशातील तरुणांसाठी एक ऐतिहासिक योजना जाहीर केली. त्यांनी प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजनेअंतर्गत १ लाख कोटी रुपयांचे मेगा पॅकेज जाहीर केले, ज्याअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी सुरू करणाऱ्या तरुणांना १५,००० रुपयांची […]
PM Kisan च्या २० व्या हप्त्याचे २००० रुपये खात्यात आले नाहीत का? तर हे काम घरबसल्या ऑनलाइन करा.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आला. सुमारे ९.७० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये मिळाले, परंतु काहींना त्यांच्या खात्यात पैसे मिळाले नाहीत. अपूर्ण ई-केवायसी, आधार लिंक नसणे किंवा अपूर्ण जमीन पडताळणीमुळे हप्ता अडकू शकतो. तुम्ही PM Kisan वेबसाइटवरून किंवा CSC सीएससी सेंटरला […]
Independence Day 2025 : सिंधू करार एकतर्फी…; लाल किल्ल्यावरुन PM मोदी काय म्हणाले?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग 12 व्या वेळी तिरंगा फडकवला. सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रमही मोदींच्या नावावर आहे. पाकिस्तानच्या नापाक कारवायांबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी १५ ऑगस्टचे विशेष महत्त्व देखील पाहत आहे. आज मला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याची संधी मिळाली. आपल्या […]
‘गणेशोत्सव’ आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’
गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठीचा शासन आदेश आज जारी करण्यात आला. याअंतर्गत भजनी मंडळांना ५ कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. राज्य सरकार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणार आहे. याशिवाय अध्यात्म नाट्यरंग महोत्सव आणि ड्रोन शोचं आयोजित केला जाईल. राज्यातल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकं देणं, […]
