विनाशस्त्रक्रिया उपचारही प्रभावी, निदानाला विलंब ही समस्या भारतातील सुमारे २५ टक्के लोकसंख्येला ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा (अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या शिरा फुगणे किंवा ताणणे) त्रास आहे. त्यावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार केले जाऊ शकतात. परंतु, या आजाराचे निदानच कमी होते, असे प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शस्त्रक्रियांशिवाय असलेल्या उपचार पद्धतींमध्ये अलीकडे […]
Category: इ-पेपर
गांडूळ खत कसे तयार करायचंय ?
रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते. मात्र भौतिक सुपीकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत असून त्यावर भर देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे […]