स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात असं म्हटलं आहे की २०३० पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलर्सच्या पुढे जाईल. हे ऐकायला छान वाटतं. पण आज देशातली परिस्थिती पाहिली, तर हा दावा किती खरा आहे, असा प्रश्न पडतो. आज भारतात बेरोजगारी मोठी समस्या आहे. अनेक तरुण शिक्षण घेत असूनही त्यांना नोकÚया […]
Category: संपादकीय
कर्करोगाला देशभरात अधिसूचित आजार करण्याची गरज
सर्वोच्च न्यायालयाने कर्करोगाला देशभरात अधिसूचित आजार घोषित करण्याच्या मागणीवर केंद्र व राज्य सरकारांना नोटीस बजावणे ही केवळ न्यायालयीन प्रक्रिया नाही, तर भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील एक गंभीर वास्तव अधोरेखित करणारी घटना आहे. कर्करोग आज भारतातील मृत्यूची प्रमुख कारणे बनत असताना, त्याबाबतची धोरणे अजूनही अपुरी, विस्कळीत आणि असमान आहेत, हे या […]
