e-Raktkosh Portal : राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिरे, तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने काहीदिवसांपूर्वीच ‘ई-रक्तकोष पोर्टल’ विकसित केले आहे. त्यामुळे रक्ताशी निगडित सर्वच आजारांच्या गरजू रुग्णांची रक्तासाठी होणारी धावपळ आता कमी होणार असून, त्यांना एका क्लिकवर रक्त उपलब्धतेविषयी माहिती मिळणार आहे.# Blood_Donation_Benefits आरोग्य […]
B. Sudershan Reddy : इंडिया आघाडीचं ठरलं, माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी
: इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडून उतरवण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. इंडिया आघाडीने सर्वानुमते बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे […]
आता रेल्वे ट्रॅकवरून वीज निर्मिती होणार
Generating electricity from railway tracks वाराणसी: भारतीय रेल्वेने ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलून इतिहास रचला आहे. देशात पहिल्यांदाच, उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये रेल्वे ट्रॅक दरम्यान सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. वाराणसी येथील बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW) च्या परिसरात हा अनोखा उपक्रम घेण्यात […]
इलेक्ट्रिक वाहनांना आता टोलमाफी
मुंबई-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवरून सर्व इलेक्टिक वाहनांना टोलमाफी मिळाली आहे. 15 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असून इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रवास आता सुसाट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अटल सेतू येथे शुभारंभ होणार असून ईव्ही गाड्यांच्या मालकांना राज्य सरकारकडून स्वातंत्र्यदिनाची भेट ठरणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि […]
PM पंतप्रधानांची तरुणांसाठी मोठी भेट, स्वातंत्र्यदिनी १५ हजार देण्याची घोषणा
Pradhan Mantri Viksit Bharat Yojana (प्रधानमंत्री विकसित भारत योजना) : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशातील तरुणांसाठी एक ऐतिहासिक योजना जाहीर केली. त्यांनी प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजनेअंतर्गत १ लाख कोटी रुपयांचे मेगा पॅकेज जाहीर केले, ज्याअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी सुरू करणाऱ्या तरुणांना १५,००० रुपयांची […]
PM Kisan च्या २० व्या हप्त्याचे २००० रुपये खात्यात आले नाहीत का? तर हे काम घरबसल्या ऑनलाइन करा.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आला. सुमारे ९.७० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये मिळाले, परंतु काहींना त्यांच्या खात्यात पैसे मिळाले नाहीत. अपूर्ण ई-केवायसी, आधार लिंक नसणे किंवा अपूर्ण जमीन पडताळणीमुळे हप्ता अडकू शकतो. तुम्ही PM Kisan वेबसाइटवरून किंवा CSC सीएससी सेंटरला […]
Independence Day 2025 : सिंधू करार एकतर्फी…; लाल किल्ल्यावरुन PM मोदी काय म्हणाले?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग 12 व्या वेळी तिरंगा फडकवला. सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रमही मोदींच्या नावावर आहे. पाकिस्तानच्या नापाक कारवायांबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी १५ ऑगस्टचे विशेष महत्त्व देखील पाहत आहे. आज मला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याची संधी मिळाली. आपल्या […]
‘गणेशोत्सव’ आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’
गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठीचा शासन आदेश आज जारी करण्यात आला. याअंतर्गत भजनी मंडळांना ५ कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. राज्य सरकार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणार आहे. याशिवाय अध्यात्म नाट्यरंग महोत्सव आणि ड्रोन शोचं आयोजित केला जाईल. राज्यातल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकं देणं, […]
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याची गरज – सर्वोच्च न्यायालय
राजधानी दिल्लीत सहा वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल (सूमोटो) घेतली आहे. ‘ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी’ असल्याचे नमूद करत, न्यायालयाने या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली आहे. दिल्लीतील पूठ कलान परिसरात ३० जून रोजी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात […]
विदर्भातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वर्धा : वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा जाहीर केल्या. या घोषणांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. फडणवीसांनी यावेळी शेतकऱ्यांसाठीचा आपला मास्टर प्लॅन जाहीर केला. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ‘नानाजी कृषी समृद्धी योजना’ लागू करण्यात येणार […]
