केळी खाल्ल्यानंतर, पचनाच्या समस्या टाळण्यासाठी किंवा पोषक तत्वांचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी काही पदार्थ आणि पेयांचे सेवन करणे टाळले पाहिजेत. जाणून घ्या, अशा पदार्थांविषयी ज्यांचे केळीनंतर सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते. केळ्याचे सेवन करणे आरोग्यसाठी फार निरोगी मानले जाते. केळे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. केळ्यामध्ये अनेक पोषक तत्त्वे, फायबर, […]
Category: महाराष्ट्र
उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया’चा किताब
मध्यप्रदेशमधील उज्जैन इथल्या निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया 2024’चा किताब पटकावला आहे. तीस स्पर्धकांना मात देत तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. यानंतर ती ‘मिस वर्ल्ड’ या स्पर्धेसाठी तयारी करणार आहे. (Nikita Porwal of Ujjain won the title of ‘Miss India’) मध्यप्रदेशच्या निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024’चा किताब पटकावला […]
भारतात 5 आणि 10 हजार रुपयांच्या नोटा एकेकाळी चलनात होत्या, मग त्या का बंद कराव्या लागल्या, जाणून घ्या
वऱ्हाडवृत्त (डिजिटल) जर तुम्हाला वाटत असेल की 2000 रुपयांची नोट ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी नोट आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण, एकेकाळी भारतात ५ आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या. मात्र, असे काही घडले की, या नोटा भारतीय बाजारातून मागे घ्याव्या लागल्या आणि या नोटा इतिहासाच्या पानात नोंदल्या […]
पूर्ण राज्याचा दर्जा हेच ध्येय : ओमर अब्दुल्ला
श्रीनगर, 16 ऑक्टोबर – मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या सरकारचे पहिले काम जनतेचा आवाज बनणे असेल. जम्मू आणि काश्मीर जास्त काळ केंद्रशासित प्रदेश राहणार नाही आणि लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या काही तास आधी, नॅशनल कॉन्फरन्स (NC) नेत्याने PTI […]
तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ सातारा गादीच्या महाराणी दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते काल करण्यात आला.देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचं नियोजन करण्यात आलं आहे. समितीच्या निधीमधून आणि पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली हे काम होणार आहे. जीर्णोद्धराचे काम झाल्यानंतर तीर्थक्षेत्राचा दर्जा […]
लाडकी बहीण योजनेवरून श्याम मानव यांचा मविआला सल्ला, म्हणाले…
वऱ्हाडवृत्त (डिजिटल) नागपूर : महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला हलक्याने घेऊ नये. त्यांनी या योजनेचे कौतुक करावे. उलट मविआचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतून महिलांना दोन हजार रुपये देऊ असे सांगा म्हणत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. नागपुरात “संविधान बचाओ, […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलेय सीमाभाग महाराष्ट्राचा !
बेळगावसह मराठीबहूल सीमाभाग कर्नाटकाला देऊन भाषावार प्रांतरचना आयोगाने महाराष्ट्राचे पंख छाटले आहेत. बिगरमराठी भाग कर्नाटकाला देऊन नवकर्नाटकाची निर्मिती केली आहे. ही राजकीय तोडफोड करण्यामागे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला पाहिजेत.. हे शब्द आहेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्नाटक सरकारनेच […]
अन्नाची नासाडी नियंत्रित करण्याची गरज आहे
धान्याची नासाडी ही देशाची आणि जगाची मोठी समस्या बनली आहे. जगभरातील जवळपास 50 टक्के अन्न वाया जाते आणि ते गरजूंपर्यंत पोहोचत नाही. मानवी वापरासाठी उत्पादित केलेल्या अन्नाचा एक तृतीयांश भाग जागतिक स्तरावर वाया जातो. जगातील कोट्यवधी लोकांना उपाशी झोपणे किंवा अर्धे पोट भरून जगणे भाग पडले आहे, तर काही लोक […]
भारतात ४०% अन्नाची नासाडी, १९ कोटी झोपतात उपाशीच! २.८ अब्ज लोक संतुलित आहारापासून दूर
लहरी हवामान, आर्थिक मंदी, साथीचे रोग या कारणांमुळे जगात आजही ७३३ दशलक्ष तर भारतात १९ कोटी लोक रात्री खायला अन्न न मिळाल्यामुळे उपाशी झोपतात. तसेच जगात तब्बल २.८ अब्ज लोकांना संतुलित आहार मिळत नाही, असा ताजा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने प्रकाशित केला आहे. दरम्यान, भारतात ४० टक्के अन्नाची नासाडीही होत […]
विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांचा शपथविधी
विधानपरिषदेच्या 7 राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी काल झाला. विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या नियुक्तीला […]