अकोला – आज संवाद कमी झाले आहेत.जवळ बसलेल्यांशीही न बोलणे हे शिष्टाचार झाले आहेत.त्यामुळे सुशिक्षत माणसं माणसापासून दुर जात अआहेत. अशा चिंतनिय परिस्थितीत समाजमनाचा आरसा असलेल्या साहित्य निर्मितीसोबतच कवी ,साहित्यिक आणि रसिक माणसांना एकत्र आणणाऱ्या साहित्य चळवळी निर्माण झाल्या पाहिजेत.त्या चालवणारे पुढे आले पाहिजेत.प्रत्येक मायबोलीमध्ये आपलेपणा,जिव्हाळा असतो.त्यामुळे आपल्या भाषेचा आदर […]
Day: November 17, 2025
पत्रकारितादुर्बलघटकांचाआवाजजगापर्यंतपोहोचवते – उपराष्ट्रपतीसी. पी. राधाकृष्णन
देशातल्या सकारात्मक घडामोडींनी युवा पिढीमध्ये आशावाद निर्माण केला असून, यात माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘मनोरमा न्यूजमेकर पुरस्कार २०२४’ निमित्त आयोजित समारंभात बोलत होते. पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवतो, असं ते यावेळी म्हणाले. अमली पदार्थांपासून मुक्त जबाबदार समाज […]
