प्राचीन परंपरा लाभलेला ‘होळी’ हा भारताचा राष्ट्रीय सण असून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. होळी सणाला होळीपौर्णिमा, होलिका दहन, शिमगा, कामदहन अशी अनेक नावे आहेत. होलिकोत्सव मुख्यतः हिरण्यकशिपूच्या मिथकाशी आणि कृष्ण राधाच्या स्वर्गीय प्रेमाच्या कथेशी जोडलेला आहे. अग्नीत भक्त प्रल्हादला काहीही न होता दुष्ट, वाईट प्रवृत्ती असणाऱ्या होलिकाचे दहन […]
Category: बातमी
कवितेतील स्त्री…
मराठी कवितेच्या इतिहासाकडे पाहिले तर सामाजिक, प्रेम, निसर्ग, स्त्री जाणिवा अशा विविध प्रकारच्या कवितांनी रसिकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. विविध अंगांनी बहरलेली ही कविता एकूणच मराठी साहित्याला खूप उंचीवर घेऊन गेलेली दिसते. काव्यातील भावसौंदर्य, आशयसौंदर्य, त्यातील लय, प्रांजळपणा यामुळे कविता अधिकाधिक संपन्न झालेली प्रत्ययास येते. स्त्रीवर होत असलेला अन्याय, तिला […]
शीना बोरा हत्याकांड
Sheena Bora massacre | २०१५ चं वर्ष होतं. मुंबई पोलीसचे कमिशनर राकेश मारिया निवृत्त होणार होते. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शीना बोरा नावाची तरुणी ही गायब असून तिचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा आपण तपास करावा अशी विनंती केली, शीना बोरा देशातल्या महत्त्वाच्या स्टार चॅनेलची सीईओ इंद्राणी मुखर्जी यांची […]
eliminating enemies | भारताच्या शत्रूंना कोण संपवत आहे? कुलभूषण जाधव यांचे अपहरण करणाऱ्या मुफ्तींना ISI नेही ओळखले नाही
(वऱ्हाडवृत्त टिम) : शुक्रवारी रात्री बलुचिस्तानमधील तुर्बत येथे अज्ञात हल्लेखोरांनी मुफ्ती शाह मीर यांची गोळ्या घालून हत्या केली. मीरवर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीने भारतीय व्यापारी आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केल्याचा आरोप होता. मीर मानवी तस्करीतही सहभागी होता. रात्रीची नमाज अदा केल्यानंतर तो स्थानिक मशिदीतून […]
YouTube ची मोठी कारवाई, ९५ लाख व्हिडिओ डिलीट, भारत पहिल्या क्रमांकावर; कारण काय आहे ते जाणून घ्या
YouTube ने त्यांच्या कडक सामग्री धोरणांनुसार कारवाई केली आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून जवळपास 95 लाख व्हिडिओ काढून टाकले. या काढून टाकलेल्या व्हिडिओंमध्ये भारताचा सर्वात मोठा वाटा होता, जिथून सुमारे ३० लाख व्हिडिओ हटवण्यात आले. कडक सामग्री धोरणांसाठी ओळखले जाणारे YouTube ने द्वेषयुक्त भाषण, छळ, हिंसाचार आणि चुकीची माहिती वाढवणारे व्हिडिओंवर बंदी […]
६० रेल्वे स्थानकांवर कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना फलाटावर गाडी आल्यावरच प्रवेश मिळणार
ConfirmedTicketsदेशातल्या महत्त्वाच्या ६० रेल्वे स्थानकांच्या फलाटावर गाडी आल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही. गाडी येईपर्यंत या प्रवाशांना स्थानकाबाहेरच्या प्रतीक्षा गृहात थांबावं लागेल. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पाटणा स्थानकावर याची प्रायोगिक […]
विदर्भाचे चित्र बदलणार : नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी
#ChiefMinister #DevendraFadnavis # अकोला : वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पांतर्गत ३१ नवीन धरणांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच 426 किलोमीटरचा कालवा निर्माण करण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भाचे चित्र बदलणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भात दुष्काळ दिसणार नाही. तसेच यामुळे पाण्यावरून होणारे प्रादेशिक वाद उद्भवणार नाहीत. नदीजोड प्रकल्पांमुळे […]
Stamp Duty: प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ
सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह […]
Akshaya Tritiya 2025 Date: अक्षय्य तृतीया कधी आहे? शुभ मुहूर्त आणि योग येथे जाणून घ्या
अक्षय्य तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासोबतच अक्षय्य तृतीयेच्या तिथीलाही सोने खरेदी केले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी केल्याने शुभ फळे मिळतात. अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त वैदिक कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील […]
Maharashtra Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?
जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे. […]
