जवाहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जामठी बु. येथील इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी कु. श्रेया मुकुंद उंबरकर हिची भारत सरकारच्या रक्षा मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “प्रोजेक्ट विरगाथा ५.०” या राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत देशातील अव्वल १०० विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग […]
