मीठ – घरात सतत कलह सुरू असेल तर मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी. मिठाच्या पाण्याने घर पुसल्यास सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते. नकारात्मक ऊर्जा निघाल्याने घराल भांडण – कलह कमी होतात. बेडवर जेवू नये – अंथरूणावर बसून जेवल्याने आर्थिक संकटांना आमंत्रण मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे बेडवर बसून जेवू […]
