नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि उमेदवारांना निकालांची प्रतीक्षा कमी पडावी यासाठी अर्थमंत्रालयाने आज नवीन सुधारित आराखडा जाहीर केला. या आराखड्यानुसार आता देशभरातील सर्व बँकांच्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची एकसंध आणि टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी पद्धत लागू होणार आहे. या नव्या प्रणालीमध्ये सर्वप्रथम स्टेट बँक […]
Category: महाराष्ट्र
लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेवर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे […]
२०२६ मधील चार ग्रहणे: सूर्य व चंद्रग्रहणांचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
या वर्षी चार ग्रहणे असतील. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहणांना विशेष महत्त्व आहे. या काळात शुभ कार्ये आणि धार्मिक विधी करण्यास मनाई आहे. निष्काळजीपणा किंवा निष्काळजीपणाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जयपूर-जोधपूर येथील पाल बालाजी ज्योतिष संस्थेचे संचालक ज्योतिषी डॉ. अनिश व्यास यांनी सांगितले की, २०२६ मध्ये चार […]
महापालिका निवडणुका भाजप–शिवसेना एकत्र लढणार
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीने निर्णायक पाऊल उचलत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी राज्यभरातील सर्व पालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड तासांच्या बैठकीत जागावाटप, स्थानिक समीकरणे आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. मुख्य मुद्दे : महाविकास आघाडीसाठीही या […]
चीनची क्रांतिकारक झेप: समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी व ग्रीन हायड्रोजन उत्पादन
बीजिंग (एजन्सी) : पिण्याच्या पाण्याची वाढती टंचाई आणि पेट्रोल-डिझेलला पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याच्या प्रयत्नात चीनने मोठी कामगिरी केली आहे. शांडोंग प्रांतातील रिझाओ येथे उभारलेल्या जगातील पहिल्या प्रकल्पाने समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी आणि भविष्यातील इंधन — ग्रीन हायड्रोजन तयार करण्यात यश मिळवले आहे. हे सर्व फक्त २४ रुपये प्रति घनमीटर या […]
ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद
सिडनी : ऑस्ट्रेलिया हा 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया पूर्णतः बंद करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. मंगळवारपासून TikTok, YouTube, Instagram, Facebook यांसह प्रमुख प्लॅटफॉर्मवर मुलांची प्रवेशवाट बंद करण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार टॉप 10 प्लॅटफॉर्मना अल्पवयीन खात्यांवर त्वरित बंदी घालावी, अन्यथा 3.3 कोटी डॉलर दंड भरावा लागेल. काही तंत्रज्ञान […]
तुकडेबंदी शिथिल करणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर; ६० लाख कुटुंबांना दिलासा
नागपूर : राज्यातील नागरी भागातील लहान भूखंडांवरील तुकडेबंदी शिथिल करणारे ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, 2025’ आज विधानसभेत मंजूर झाले. या निर्णयामुळे ६० लाख कुटुंबांच्या सातबाऱ्यावर स्वतंत्र नाव लागण्याचा मार्ग मोकळा झाला असून लहान भूखंडांची खरेदी-विक्री आता सुलभ होणार आहे. नवीन तरतुदींनुसार नियोजन प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यास वेगळी NA […]
‘झेब्रु’ शुभंकरामुळे जनजागृतीला गती
नागपूर, दि. ९ : रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी परिवहन विभागाच्या ‘झेब्रु’ शुभंकराचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा मोहीम अधिक प्रभावी ठरेल आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, […]
यूडीआयडी कार्ड सक्ती; बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर राज्याची मोठी कारवाई
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत 9 ऑक्टोबर 2025 पासून युनिक डिसॅबिलिटी आयडी (यूडीआयडी) कार्ड सादर करणे अनिवार्य करण्यात आले असून, जानेवारी 2026 पर्यंत कागदपत्र पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर राज्यभर कडक कारवाई सुरू असून सातारा, पुणे, लातूर, यवतमाळ आणि […]
शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक, विधानभवनात आंदोलन
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत, कापसावरील आयात कर शून्य करून परदेशातला कापूस आयात केला जात आहे, अशी टीका विरोधकांनी केली. राज्यात दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करत असून सरकारचं […]
