ऋषभ पंत कसोटी कर्णधार: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारा ३८ वा खेळाडू बनला आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी त्याला या भूमिकेसाठी नियुक्त करण्यात आले आहे. नियमित भारतीय कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीदरम्यान झालेल्या मानेच्या दुखापतीतून गिल पूर्णपणे […]
Category: महाराष्ट्र
जुन्या वाहनचालकांवर केंद्राचा मोठा घाव: फिटनेस फी दहापट वाढ, गाडीचे आयुष्य आता १० वर्षे!
जुने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना केंद्र सरकारने जोरदार झटका दिला आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेने (एमओआरटीएच) संपूर्ण देशभरातील वाहन फिटनेसच्या फीमध्ये दहापट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर केंद्रीय मोटर वाहन नियम (पाचवी सुधारणा) अंतर्गत लागू करण्यात आले आहेत. या नव्या बदलानुसार, सरकारने फिटनेस फीच्या उच्च श्रेणीसाठी गाडीचे […]
Parshvanath Jain temple | पार्श्वनाथ जैन मंदिरात सापडल्या पुरातन मूर्ती
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यांतर्गत शिरपूर जैन येथील जैन समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या जगप्रसिद्ध श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या मागील भागात असलेल्या जुन्या धर्मशाळेच्या दोन खोल्यांचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना तळघरात जैन दिगंबर समुदायाच्या हजारो वर्षे जुन्या लहान-मोठ्या प्राचीन मूर्ती सापडल्या, अशी माहिती श्री १०५ सिद्धांतसागर महाराज आणि तात्याभय्या […]
थार वाळवंटात 23 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय ‘टूर-डी-थार’ सायकल स्पर्धा
सायकल फॉर झिरो हंगर’ मोहिमेला मिळणार चालना राजस्थानच्या बिकानेरमध्ये होणाऱ्या या सायकल स्पर्धेसाठी देशभरातून तसेच परदेशांमधून स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) आणि वेदांत लिमिटेड यांनी टूर-डी-था स्पर्धेचे आयोजन केले आहे. वेदांतने ग्रामीण भारतातील अंगणवाड्यांचे रूप पालटण्यासाठी महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेला टूर – […]
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही; हिंदुत्व ही धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक ओळख — भागवत
भागवत म्हणाले, “भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक नाही: देशाचा अभिमान असलेला प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे; ही संज्ञा धार्मिक नाही तर एक सांस्कृतिक परंपरा आहे.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत मंगळवारी म्हणाले, “भारत आणि हिंदू एकसारखे आहेत. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. आपली संस्कृती आधीच हे […]
गेल्या १० वर्षांत गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण ५३% झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ ९ टक्के होतं मात्र गेल्या दहा वर्षांत ते वाढून ५३ टक्के झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उदघाटन आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे हे भारतीयांवर राज्य करण्यासाठी तयार करण्यात […]
Modi’s wristwatch | मोदींच्या मनगटावर १९४७ सालचे नाणे असलेले घड्याळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेले एक एक घड्याळ सध्या चर्चेत आहे. या आलिशान घड्याळाची किंमत ६० हजार रुपये आहे. या घड्याळाच्या डायलवर १९४७ सालचे १ रुपयांचे नाणे आणि चालत्या सिंहाचे चिन्ह आहे. उत्कृष्ट कलाकुसरीमुळे हे घड्याळ खास बनले आहे. मोदींनी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वेळा हे घड्याळ घातले […]
संवादाच्या तुटलेल्या नात्यात साहित्यच समाजाला जोडते; अकोला जिल्हा साहित्य संमेलनात श्रीपाद अपराजित यांचे प्रतिपादन
अकोला – आज संवाद कमी झाले आहेत.जवळ बसलेल्यांशीही न बोलणे हे शिष्टाचार झाले आहेत.त्यामुळे सुशिक्षत माणसं माणसापासून दुर जात अआहेत. अशा चिंतनिय परिस्थितीत समाजमनाचा आरसा असलेल्या साहित्य निर्मितीसोबतच कवी ,साहित्यिक आणि रसिक माणसांना एकत्र आणणाऱ्या साहित्य चळवळी निर्माण झाल्या पाहिजेत.त्या चालवणारे पुढे आले पाहिजेत.प्रत्येक मायबोलीमध्ये आपलेपणा,जिव्हाळा असतो.त्यामुळे आपल्या भाषेचा आदर […]
पत्रकारितादुर्बलघटकांचाआवाजजगापर्यंतपोहोचवते – उपराष्ट्रपतीसी. पी. राधाकृष्णन
देशातल्या सकारात्मक घडामोडींनी युवा पिढीमध्ये आशावाद निर्माण केला असून, यात माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘मनोरमा न्यूजमेकर पुरस्कार २०२४’ निमित्त आयोजित समारंभात बोलत होते. पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवतो, असं ते यावेळी म्हणाले. अमली पदार्थांपासून मुक्त जबाबदार समाज […]
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा प्रचंड विजय; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रारंभिक ट्रेंड्सनुसार, एनडीए (राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडी) ला प्रचंड विजय मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याला “सुशासनाचा, विकासाचा, जनहिताची भावना आणि सामाजिक न्यायाचा विजय” असे संबोधले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी जनतेचा आभार […]
