नागपूर : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र शासन अनुदानित ‘अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवा’चे आयोजन महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह रेशीमबाग, नागपूर येथे कला गौरव संस्था व अक्षरक्रांती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. राम गणेश गडकरी प्रतिष्ठान प्रायोजित हा साहित्य महोत्सव असणार आहे. […]
Month: November 2025
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा प्रचंड विजय; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रारंभिक ट्रेंड्सनुसार, एनडीए (राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडी) ला प्रचंड विजय मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याला “सुशासनाचा, विकासाचा, जनहिताची भावना आणि सामाजिक न्यायाचा विजय” असे संबोधले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी जनतेचा आभार […]
बातमी लेखनात एआयचे महत्त्व वाढले; तज्ज्ञांचे खास मार्गदर्शन
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास बातमी लेखनाची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढू शकतात, असे मत एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी यांनी व्यक्त केले. एआय टूल्स हे पत्रकारांच्या कामाला सहाय्यक ठरतात आणि त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी स्पष्ट, अचूक सूचना देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.# AI Tools for […]
नागपुरात रंगणार पुस्तकांचा महाआरास – राष्ट्रीय बुक ट्रस्टचे २२ ते ३० नोव्हेंबरपर्यंत भव्य आयोजन
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या वतीने शहरातील रेशीम बाग मैदान येथे २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित नागपूर पुस्तक महोत्सव आयोजित केला आहे. कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी पुस्तक महोत्सवात सहभागी होण्याचे नागपूरकरांना आवाहन केले आहे. #National Book Trust राष्ट्रसंत तुकडोजी महाराज […]
आज तुलसी विवाह; शुभ मुहूर्त, विधी आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
आज, रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला भगवान विष्णू (शालिग्राम) आणि आई तुळशीचा पवित्र विवाह सोहळा होणार आहे. आजपासून सर्व शुभ आणि मंगल हिंदू कार्यांना सुरूवात होते, अशी परंपरा आहे. तुळशी विवाह केल्याने घरात सुख-शांती, सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धी येते, असे मानले जाते. ज्यांच्या विवाहात […]
P M Narendra Modi | आगामी काळात ब्रह्माकुमारी संस्था जागतिक शांततेच्या प्रयत्नांचे प्रमुख केंद्र बनेल | पंतप्रधान नरेंद्र मोदी
रायपूर (छत्तीसगड) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवा रायपूर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संस्थेच्या ‘शांती शिखर अकॅडमी फॉर ए पीसफुल वर्ल्ड रिट्रीट सेंटर’ चे समाजाला समर्पण केले. यावेळी मोदींनी ध्यानगृहात काही काळ ध्यानही केले. विशाल सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अध्यात्म, जागतिक शांतता, पर्यावरण संरक्षण, संस्कृती आणि ब्रह्माकुमारी […]
अकोल्यात साहित्याचा मोठा ऐतिहासिक उत्सव
अकोला : मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई तथा केन्द्र शासन नीति आयोग नोंदणीकृत संस्था कुटासा जि.अकोला येथील तरुणाई फाऊंडेशनच्या वतीने सातव्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवार व रविवार दि. 15 व 16 नोव्हेंबर रोजी अकोला येथे करण्यात आले आहे. अकोला येथील महाविद्यालयातील […]
