मणिपूरच्या इम्फाळ खोऱ्यातील वनस्पती अवशेषांचे परीक्षण करणाऱ्या संशोधकांना चिरांग नदीच्या गाळात आश्चर्यकारकपणे अबाधित बांबूचे खोड सापडले आहे, जे ३७,००० वर्षांपूर्वीचे आहे आणि ज्यावर दीर्घकाळापासून नामशेष झालेल्या काट्यांचे सर्वात जुने अवशेष आहेत. आशियातील हे प्राचीन काटेरी बांबूचे जीवाश्म खंडाच्या वनस्पति इतिहासात एक नवीन अध्याय लिहू शकते. बांबूचे पोकळ खोडे आणि तंतुमय […]
दिल्ली HCचा आदेश: यासिन मलिकला तत्काळ वैद्यकीय सेवा, गरज असल्यास बाहेरील रुग्णालयात हलवा
दिल्ली उच्च न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला यासिन मलिकला त्याच्या आरोग्याच्या आधारावर योग्य वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवाद निधी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मलिकने एम्समध्ये उपचार घेण्याची विनंती केली होती, जी न्यायालयाने अंशतः मंजूर केली आणि तुरुंग प्रशासनाला योग्य उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. आवश्यक असल्यास, त्यांना उपचार […]
प्रसिद्ध कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन
साहित्यविश्वात शोककळा; रसिकांचा लाडका ‘मिर्झा एक्सप्रेस’ काळाच्या पडद्याआड अमरावती – मराठी काव्यक्षेत्रातील लोकप्रिय आणि बहुमाननीय नाव असलेले कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (वय ६८) यांचे आज अमरावती येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात तसेच रसिकवर्गात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. मिर्झा यांना […]
शेतकऱ्यांना दिलासा: कर्जवसुली वर्षभर स्थगित, अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदतीत रुपांतरण
महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुढच्या एक वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सर्व बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचं मध्यम मुदत कर्जात रुपांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहकार विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी […]
सरदार पटेलांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय पदयात्रेला करमसाडातून आज प्रारंभ
केंद्रिय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावर पदयात्रा आयोजित केली आहे. सरदार पटेलांचं मूळ गांव असलेल्या करमसाड गावातून आज या पदयात्रेचा प्रारंभ होणार असून ६ डिसेंबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सांगता होणार आहे. स्वच्छता, स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संदेश या दीडशे किलोमीटरच्या […]
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज; फक्त कर्जवसुली स्थगिती पुरेशी नाही – पवार
बारामती : महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ लागली आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला. बारामती इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत, तर पैसे देऊन, निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात. ही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हाच दृष्टिकोन […]
धर्मेंद्र: एका युगाचा अंत, एका प्रेरणेची सुरुवात
६५ वर्षांच्या कारकिर्दीत ३०० चित्रपटांमध्ये काम करणारे सदाबहार नायक धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “धर्मेंद्रजींच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व आणि एक उल्लेखनीय अभिनेता होते ज्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेत आकर्षण आणि खोली आणली. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका असंख्य लोकांच्या हृदयाला […]
Dharmendra | धर्मेंद्रांना अनोखी आदरांजली: मोग्यात तयार होतोय ‘ही-मॅन’चा भव्य पुतळा
मोगा: बॉलिवूडचे “ही-मॅन” आणि पंजाबचे सुपुत्र धर्मेंद्र यांच्या त्यांच्या मूळ राज्य पंजाबमध्ये निधनाने संपूर्ण चित्रपट उद्योग आणि त्यांचे चाहते शोक करत असताना, त्यांना एका अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्याची तयारी सुरू आहे. मोगा जिल्ह्यातील मनुके गावातील रहिवासी असलेले प्रसिद्ध शिल्पकार इकबाल सिंग गिल यांनी त्यांच्या लाडक्या स्टारच्या आठवणी कायमचे जपण्याचे काम […]
जगातल्या सर्वात मोठ्या चुका आपण नकळत करतो!
आचार्य चाणक्य यांचे नितीशास्त्र हे सामान्य व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित आहे. चाणक्य यांचा प्रत्येक संदेश आपल्याला आयुष्य कसे जगावे याची शिकवण देतो. यामुळे चाणक्य निती लोकप्रिय आहे. आजकालच्या काळात कोणती व्यक्ती कशी आहे, हे कळणं खूप कठीण आहे. त्यात जर तुम्हाला सहजपणे सर्वांना गोष्टी सांगायची सवय असेल तर अशाने जगणं कठीण […]
टी-२० विश्वचषक २०२६चे वेळापत्रक; १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना
दुबई : सर्वाधिक उत्सुकता असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. भारतासोबत ‘अ’ गटात (Group A) पाकिस्तान, युएसए, नेदरलँड्स आणि नामिबिया हे संघ आहेत. आयसीसीने २०२६ च्या पुरुष टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, भारताचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला […]
