नीती आयोगाचा अहवाल • हवामान बदलाचा विपरीत परिणाम, जलस्रोत आटले हवामान बदलामुळे मान्सून आणि त्यावर अवलंबून असलेल्या जलस्रोतांवर विपरीत परिणाम झाला आहे. भारतातील अनेक प्रमुख नद्या कोरड्या पडल्याने भारतासमोर जलसंकट आहे. इतकं भीषण जलसंकट यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. भारताची लोकसंख्या जगाच्या १८ टक्के आहे, तर देशात फक्त ४ टक्के जलसंपत्ती […]