नागपूर, दि. ९ : रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी परिवहन विभागाच्या ‘झेब्रु’ शुभंकराचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा मोहीम अधिक प्रभावी ठरेल आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, […]
यूडीआयडी कार्ड सक्ती; बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर राज्याची मोठी कारवाई
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत 9 ऑक्टोबर 2025 पासून युनिक डिसॅबिलिटी आयडी (यूडीआयडी) कार्ड सादर करणे अनिवार्य करण्यात आले असून, जानेवारी 2026 पर्यंत कागदपत्र पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर राज्यभर कडक कारवाई सुरू असून सातारा, पुणे, लातूर, यवतमाळ आणि […]
शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक, विधानभवनात आंदोलन
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत, कापसावरील आयात कर शून्य करून परदेशातला कापूस आयात केला जात आहे, अशी टीका विरोधकांनी केली. राज्यात दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करत असून सरकारचं […]
नरनाळा महोत्सवासाठी तयारीला वेग
सातपुड्यातील मेळघाटचे वनवैभव आणि आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणारा नरनाळा महोत्सव 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.अकोट येथे झालेल्या बैठकीत महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम, नौकाविहार, सफारी, पक्षीनिरीक्षण, आदिवासी नृत्यकला, तसेच साहसी खेळ यांची आखणी करण्यात आली. 13 वर्षांनंतर […]
“अल्लाहू अकबर” च्या जयघोषात बाबरी मशीद बांधली जाईल – हुमायून कबीर
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे निलंबित तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी नवीन बाबरी मशिदीची पायाभरणी केली. हुमायून यांनी दावा केला की मशिदीसाठी ₹३०० कोटींचे बजेट अंतिम करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे आज नवीन बाबरी मशिदीची पायाभरणी करण्यात आली. हा कार्यक्रम निलंबित तृणमूल काँग्रेसचे आमदार […]
‘डिजिटल सातबारा’ची सुविधा सुरू; राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा
वऱ्हाडवृत्त् : महसूल विभागाने जमीन अभिलेख व्यवस्थापन अधिक पारदर्शक, जलद आणि उपलब्ध करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. राज्यातील नागरिकांना आता सातबारा उतारा (7/12), आठ-अ, फेरफार उतारे हे सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात मिळू शकतील. महसूल विभागाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून ही सुविधा त्वरित उपलब्ध होणार असून यासाठी फक्त १५ रुपये […]
राष्ट्रपती भवनात पुतिनांना गार्ड ऑफ ऑनर; राजघाटावर गांधींना आदरांजली
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आले. शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती पुतिन यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पुतिन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होते. त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन राजघाटला गेले, जिथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली […]
Rajasthan| भरतपूरमध्ये भीषण अपघात: तरुणाचा रस्त्यावर चिरडून मृत्यू
Bharatpur Accident: भरतपूर: राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून एका रस्ते अपघाताची हृदयद्रावक बातमी समोर आली आहे, जी मानवतेला लाजवेल. अपघातानंतर, तो तरुण जमिनीवर पडला आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन वाहने त्याच्यावरून जात राहिली. सोमवारी रात्री उशिरा सेवार पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने लोकांना धक्का बसला. पंछी का नागला […]
New Ear High school | माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भरणार शाळा : न्यू ईरा हायस्कूल माजी विद्यार्थी स्नेहमिलनाचा ऐतिहासिक सोहळा
अकोला : प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित न्यू ईरा हायस्कूल, दामले चौक, रामदासपेठ येथे पुन्हा एकदा शाळेची घंटा ध्वनित होणार आहे. 1942 साली स्थापन झालेल्या या शाळेतील 1953 पासूनचे हजारो माजी विद्यार्थी येत्या २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित भव्य स्नेहमिलनासाठी एकत्र येणार आहेत. सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.०० या […]
बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू; ६ डिसेंबरपर्यंत माहिती देण्याचे आदेश
कोलकाता: केंद्र सरकारच्या “वक्फ सुधारणा कायदा २०२५” ला कडाडून विरोध झाल्यानंतर, पश्चिम बंगाल सरकारने अखेर माघार घेतली आहे. अनेक महिन्यांच्या विलंबानंतर, ममता सरकारने तो स्वीकारला आहे आणि राज्यात त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना ६ डिसेंबर २०२५ या अंतिम मुदतीपर्यंत राज्यातील सुमारे ८२,००० वक्फ […]
