साधारण १४४० मध्ये गोल्डस्मिथ जोहांस गुटनबर्ग या वल्लीनं नव्या तंत्राच्या, वेगवान छापखान्याचा ढाचा बनवला आणि छपाईच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं क्रांती झाली. पुस्तकं त्याही आधीपासून अस्तित्वात असली तरी पुस्तकांचा व्यवसाय या घटनेनेच सुरू झाला असे ठामपणे म्हणता येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणावर छापलं आणि अर्थातच विकलं गेलेलं पहिलं पुस्तक कुठलं या प्रश्नाचं […]
हिंदूंना धोका : प्रवीण तोगडिया
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यात जालंधरमधील हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले की, ४०० वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवर श्री राम मंदिर बांधण्यात आले आहे. आता देशभरातील हिंदूंना संघटित करण्यासाठी श्री हनुमान चालीसा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात, देशभरात एक लाख […]
Amarnath Yatra | अमरनाथ यात्रा २०२५: नोंदणीपासून बाबा बर्फानीच्या दर्शनापर्यंत…
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क : जम्मू आणि काश्मीरमध्ये दरवर्षी होणाऱ्या पवित्र अमरनाथ यात्रेसाठी १५ एप्रिलपासून ऑफलाइन नोंदणी सुरू झाली आहे. यावेळी अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होईल आणि ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाला संपेल. ही यात्रा एकूण ३८ दिवस चालेल. अमरनाथ यात्रेच्या तारखा ५ मार्च रोजी जाहीर करण्यात आल्या. amarnath yatra […]
Nominations invited for awards | लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून विविध सेवा गौरव व जीवनगौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव निमंत्रित
महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र किंवा निसर्गरम्य स्थळी पुरस्कार समारंभाचे आयोजन अकोला–पत्रकार आणि सामाजिक कल्याण व न्याय हक्कासाठी संघर्ष तथा अविरत उपक्रमशिलतेने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना स्थापनेनंतरच्या ४ वर्षातच संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर ठरलेली आहे. या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पत्रकारिता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या नामवंतांना प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय,विभागीय आणि जिल्हा […]
निम्म्या भारतीयांच्या नावावर ३.५ लाखांचीही संपत्ती नाही
जग मंदीच्या छायेत असल्याचे भाकीत अनेक अर्थतज्ज्ञ करत आहेत. अशातच अमेरिकेच्या क्षितिजावर नवा राजा उदयास आला आहे, जो जगावर टेरिफ वॉर लादून महागाईत आणखी तेल ओतण्याचे काम करत आहे. चेन्नईतील आर्थिक नियोजन तज्ज्ञ डी. मुथुकृष्णन यांनी भारतासमोर काय संकट वाढून ठेवले यावावत सावध केले आहे. निम्म्या भारतीयांकडे साडेतीन लाखांपेक्षाही कमी […]
Sant Tukaram Maharaj | जगद्गुरू संत तुकाराम महाराज व इस्लाम
जगद्गुरु म्हणजे जगाचा गुरु, जगाचा मार्गदर्शक, जगाचा नीतीशिक्षक. जगामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन यांच्याप्रमाणे मुस्लिमही राहतात. खरंतर ‘सत्य तोचि धर्म असत्य हे कर्म’ सांगणारे तुकोबाराय, ‘भूतदया’ सांगणारे तुकोबाराय, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ सांगणारे तुकोबाराय, ‘तुका म्हणे आता आम्हासी हे भले । अवघेची झाले जीव जंत ।।’ सांगणारे तुकोबाराय, ‘अनु रेणू […]
रस्त्यांमधील दुभाजकांवर रोपे का लावली जातात?
रस्त्यांमधील दुभाजकांवर हिरवीगार झाडे लावलेली तुम्ही अनेकदा पाहिली असतील. रस्त्यांमधील दुभाजकांवर ही रोपे का लावली असतील (why plants are planted on divider)? फक्त काँक्रीट किंवा लोखंडी कुंपण बसवल्याने काही फायदा होणार नाही का? किंवा हे दुभाजकाचे सौंदर्य वाढवण्यासाठी बसवले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की ही झाडे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाहीत […]
आणखी तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही”; अजित पवार
Ajit Pawar : सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेले महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पिककर्ज माफी होणार की नाही याबाबत आज […]
टक्कल दूर करण्याची इच्छा महागात पडली, कॅम्पमध्ये जाऊन लावले तेल, आता २० जणांना डोळ्यांचा संसर्ग झाला
संगरूर. रविवारी स्थानिक माता काली देवी मंदिरात टक्कल दूर करण्याच्या उपचारादरम्यान डोक्याला तेल लावल्याने सुमारे २० जणांना डोळ्यांचे संसर्ग झाले. डोळ्यांच्या दुखण्याने त्रस्त असलेले लोक सिव्हिल हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये पोहोचले. डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर उपचार सुरू केले. रविवारी संध्याकाळपर्यंत डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण रुग्णालयात येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील माता काली देवी […]
संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या..?
संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 चा तर मृत्यू 1650 सालचा म्हणजे ते फक्त 42 वर्षे जगले. ते वयाच्या 42 व्या वर्षी मृत्यू पावले.हे वय मृत्यूचे नाही. संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण असताना त्यांचा मृत्यू कसा झाला हा नेहमीच शंकेचा,वादाचा विषय राहिला आहे .संत तुकाराम महाराजांचा मृत्यू कसा झाला हे […]