सोना निवेश है या संपत्ति संरक्षण, यह प्रश्न कई बार उठता है। दरअसल सोने में निवेश आपकी संपत्ति को संरक्षित करता है और महंगाई से सुरक्षा देता है। पर संपत्ति में वृद्धि से जुड़े निवेश में खतरों को देखते हुए सोने में किया गया संतुलित निवेश आपको आड़े वक्त में […]
Category: महाराष्ट्र
आषाढीपासून विठ्ठल मंदिरात भाविकांना करता येणार सेवा
शेगाव संस्थानच्या धर्तीवर निर्णय; इच्छुक सेवेकऱ्यांना अर्ज करावा लागणार वऱ्हाडवृत्त सोलापूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना श्रींच्या सानिध्यात मोफत सेवा बजावता येणार आहे. यासाठी मंदिर समिती आराखडा तयार करत आहे. येत्या आषाढी यात्रेपासून ही मोफत सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांसाठी आता विठ्ठल- रुक्मिणीची व परिवार देवता तसेच […]
sena maharaj abhang | संत सेना महाराजांची अभंगवाणी
भाग – 1 (अभंग क्रमांक 1 ते 50) डॉ.शांताराम गोवर्धन बुटे वारकरी संप्रदायामधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले संत सेना महाराज होत. आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक संतांची मांदीयाळी उदयास आली आहे. या सर्व संतांनी समाजाला जागृत करण्याचे, शिकविण्याचे, व दिशा दाखविण्याचे समाज प्रबोधनात्मक महान कार्य आपल्या अभंगवाणीतुन केलेले आहे. […]
विषामध्ये विरघळत चालले जीवन आणि झपाट्याने बिघडते आरोग्य
आज आपण ज्या आधुनिकतेची फुशारकी मारतो आणि आपण ज्या वातावरणात गुदमरल्यासारखे राहतो, ते वातावरण एखाद्या मंद विषासारखे आहे जे आपले शरीर कमकुवत करून आपल्याला गंभीर आजारांनी मारून टाकते. मंद विष म्हणजे प्रदूषण, वाढते काँक्रीटचे जंगल, भेसळ, नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण, कमी होत जाणारे वनक्षेत्र, वाहने आणि यांत्रिक उपकरणांचा अतिवापर, मादक पदार्थांचे […]
बलदेवराव पाटील यांच्या अमृत महोत्सवासाठी उपस्थित रहावे : डॉ. ओळंबे यांचे आवाहन
अकोला : समाजभूषण बलदेवराव पाटील म्हैसने (गुरु) यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने १८ एप्रिल २०२३ रोजी स्वराज्य भवन येथे सकाळी ११ वाजता करण्याचे ठरविले असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाटील समाज वर वधू सुचक मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाष पाटिल म्हैसने, कार्याध्यक्ष आपला […]
mahatma jyotirao phule | बहुजन समाजातील कर्मवीर महात्मा जोतीराव फुले
आज ११ एप्रिल बहुजन समाजातील कर्मवीर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. पेशवाई बुडाली आणि इंग्रज आले त्यावेळी पहिल्या पिढीत जी काही तेजस्वी रत्ने जन्मली त्यापैकी जोतीराव फुले होते. मिशनऱ्यांचा धर्मप्रसार व इंग्रजांचा राज्यप्रसार या दुहेरी कोंडीत सापडलेल्या महाराष्ट्राला लोकहितवादी विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा जोतीराव फुले, […]
मृत्यूनंतर काय घडले हेही सांगितले, डॉक्टर हादरले
वॉशिंग्टन : मृत्यू हा माणसाच्या आयुष्याचा शेवट असतो. त्यानंतर काहीही उरत नाही, असे मानले जाते. तथापि, अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तिथे हृदयविकाराच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले, पण आश्चर्य म्हणजे काही वेळातच ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतर त्याच्यासोबत […]
‘गीता जीवन ग्रंथ आहे’ -संध्या संगवई
ग्राम शिर्ला (अंधारे )(८मार्च) – गीता जीवन ग्रंथ असून तो जिवाचा शिवाशी संवाद आहे असे प्रतिपादन ‘गीता आणि आपण’ या विषयावर बोलतांना जागतिक महिला दिनी श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघाने आयोजित महिला सन्मान सोहळ्यात त्यांनी केले. तर पुष्पाताई इंगळे माजी अध्यक्षा जि .प. अकोला यांनी भारतीय संविधान घरा घरात […]
ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्रीय संपत्ती आहेत : शौकतअली मीरसाहेब
अकोला : भारतीय संस्कृती आणि संस्कार हे जगात सर्वश्रेष्ठ असून ज्येष्ठ समाजाला नवीन दिशा देण्याचे काम करीत असतात तसेच ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्रीय संपत्ती आहेत असे विचार अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मीर साहेब यांनी व्यक्त केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघ अकोलाद्वारे करण्यात येत असलेल्या सामाजिक […]