वाढत्या स्थूलतेच्या समस्येकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशाचे लक्ष वेधून घेतले. या मुद्दयावर त्यांनी जागरुकता मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी दहा प्रभावशाली व्यक्तींना नामांकित केले. त्यात आनंद महिंद्रा, सुधा मूर्ती, श्रेया घोषाल, नंदन नीलकेणी यांच्यासहअन्य सहा जणांचा समावेश आहे. स्थूलता टाळण्यासाठी सामान्य माणसांनी दर महिन्याला […]
Category: बातमी
Mumbai Amravati Express Accident: जळगावमध्ये होळीच्या सकाळी रेल्वे अपघात, अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनला ट्रकची धडक, आग लागली
महाराष्ट्रातील जळगावमध्ये आज (१४ मार्च) एक मोठा अपघात झाला. पहाटे ४ वाजता मुंबई-अमरावती एक्सप्रेस एका ट्रकला धडकली. ट्रक धान्याने भरलेला होता. जळगावमधील बोदवड येथून अमरावती एक्सप्रेस जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, जुन्या रेल्वे फाटकातून एक ट्रक जात होता. मुंबई-अमरावती एक्सप्रेस एका ट्रकला धडकली. हा ट्रक धान्याने भरलेला होता. मिळालेल्या […]
Artificial cheese | आपण खातोय ७५ टक्के बनावट पनीर
महाराष्ट्रात बाजारात विकले जाणारे ७० ते ७५ टक्के पनीर हे भेसळ असलेले म्हणजे चीज ॲनालॉगपासून बनलेले असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे आज विधानसभेत केली. बाजारातील अवघे २५ ते ३० टक्के पनीर शुद्ध दुधापासून तयार केलेले असते. उर्वरित चीज ॲनालॉगपासून बनविलेले असते. यात ‘व्हेजिटेबल फॅट’ […]
RUPEE SYMBOL |भाषावाद पेटला, तामीळनाडूने अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह काढून टाकले, त्याऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावले
तामिळनाडूमध्ये जन्मलेले, वडील द्रमुक नेते… रुपयाचे चिन्ह ‘₹’ डिझाइन करणारे उदयनिधी कोण आहेत? तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने रुपयाचे चिन्ह ‘₹’ काढून टाकले आहे आणि त्याऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावले आहे. या चिन्हाचा अर्थ तमिळ लिपीत ‘रु’ असाही होतो. हे बदल स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात केले आहेत. खरंतर स्टॅलिन भाषेच्या वादावरून केंद्र सरकारवर […]
सहायक प्राध्यापकांच्या 4, 435 पदांची लवकरच भरती, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची 4, 435 रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे . त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (12 मार्च) विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. […]
आयुष्मान भारत योजनेचे निकष बदलणार?
Ayushman Bharat Yojana | केंद्र सरकारद्वारे नागरिकांसाठी अनेक आरोग्यसंबंधित योजना राबवल्या जातात. यापैकीच एक आयुष्यमान भारत योजना आहे. देशभरातील कोट्यावधी नागरिक या योजनेचा लाभ घेतात. मोदी सरकारने या योजनेचा लाभ 70 पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला होता. या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी सरकारकडून आयुष्मान […]
ट्रेनमध्ये जेवणाचा मेनू आणि दर यादी दाखवणे आवश्यक, रेल्वे मंत्री म्हणाले- अन्नाच्या पॅकेटवर उपलब्ध असेल QR कोड
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे देखील सतत प्रयत्न करत आहे. आता ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नाचा मेनू आणि त्यात समाविष्ट असलेल्या पदार्थांची दर यादी प्रदर्शित करणे आवश्यक आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, हे अनिवार्य आहे. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, गाड्यांमध्ये अन्न मेनू […]
अंतराळात अडकूनही सुनीता विल्यम्स रचत आहेत इतिहास
गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढील आठवड्यात पृथ्वीवर परतणार आहेत. या काळात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, परंतु त्यांचा दृढनिश्चय आणि धैर्य अबाधित राहिले. #SunitaWilliams #Space #NASA #Astronaut #WomenInSpace अंतराळातील त्यांच्या दीर्घ वास्तव्यादरम्यान, सुनीता विल्यम्स यांनी अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग […]
रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवले पाहिजेत – देवेंद्र फडणवीस
#CM_Devendra_Fadnavis | राज्यातील भोंग्यांमुळे परिसरातील लोकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता . राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होतेय […]
Abhijat Marathi Bhasha Sanman Din: | ३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना ते बोलत होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार […]