वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क कितीही जग पुढे गेले तरी, काही गोष्टी ‘जुने ते सोने’ असे म्हणून आपण वापरत असतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे माठ, माठातील पाणी पिल्यावर जी तहान शांत होते, ती फ्रिजमधल्या किंवा फिल्टरच्या पाण्याने होत नाही. माठातील पाणी आरोग्यासाठी लाभदायक असते. खरंतर लोक आधुनिकतेकडे वळतात. तसेच ते जुन्या गोष्टीही […]
Day: December 18, 2022
विदर्भाचा सत्यानाश अजून किती काळ होऊ देणार?
विदर्भाच्या निसर्गसंपत्तीला आणि लोकांच्या सृजनशील संस्कृतीला न्याय देणारी व्यवस्था मुंबईहून उभी राहू शकत नाही, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. नागपूर – मुंबई अंतर ९५० कि.मी., तर गडचिरोलीवरून १३०० कि.मी. आहे, आपण दिल्ली दूर आहे म्हणतो; मात्र नागपूर – दिल्ली अंतर ९०० कि.मी. आहे. देशात कुठल्याच राज्याची राजधानी इतकी दूर नसेल. […]