वऱ्हाडवृत्त डिजिटल : डेंग्यूचा दंश हा मलेरियापेक्षाही गंभीर आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील देश आता डेंग्यूबाबत गंभीर झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे जगातील 130 देश डेंग्यूच्या विळख्यात आले आहेत. असे मानले जाते की सध्या 4 अब्ज लोक डेंग्यूने बाधित आहेत आणि 2050 पर्यंत हा आकडा पाच अब्ज पार करेल. […]
Day: November 8, 2024
Vidya Lakshmi Yojana: पैसा नसला तरी उच्च शिक्षणाचं होईल स्वप्न पूर्ण
सरकारने लागू केली नवी योजना; लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा उत्तम जीवन जगण्यासाठी एक चांगली नोकरी किंवा व्यवसाय असावा लागतो. पण त्यासाठी आधी यशस्वी जीवनाचा पाया घालण्यासाठी उत्तम शिक्षण घेणं आवश्यक असतं. परंतु पैशा नसल्याने अनेकांना उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना मनासारखं शिक्षण घेता येत नाही. […]
Eknathrao Shinde | समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचे कर्तुत्व सिद्ध
महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा ७०१ किलोमीटरचा कॉरिडॉर, आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येत आहे. (Chief Minister Eknathrao Shinde’s work is proved by the completion of Samriddhi Highway) समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी […]