चालू महिन्यात भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडीज आणि क्रिकेट हे फार जिव्हाळ्याचं नातं आहे. या देशातले लोक क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात. विश्वचषक स्पर्धा जिंकून जगज्जेता होण्याचा पहिला मान वेस्ट इंडीजनेच मिळवला. १९८३ मध्ये भारताने याच विश्वविजेत्या संघाचा दारुण पराभव करुन इंग्लंडच्या मैदानावर इतिहास घडवला होता. […]
Category: महाराष्ट्र
Sanskrit language | संस्कृत भाषा अभ्यासक्रमाच्या बाहेर फेकली जाणार?
पंतप्रधान संस्कृत भाषेच्या पुनरूज्जीवनाची तळमळ व्यक्त करीत आले आहेत, त्यादृष्टीने पावले उचलत आहेत; पण प्रत्यक्षात राज्य पातळीवर याच्या विपरित चित्र तयार होऊ घातले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ‘संस्कृत’ घ्यायची आहे, त्यांना ती घेता येणार नाही, असे वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ नुसार शालेय […]
पृथ्वीचा घडा कलंडतोय!
पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी भूगर्भातील जलाशय महत्त्वाचे आहेत. मानवाने जमिनीखालून इतके भूजल उपसले आहे की त्यामुळे पृथ्वीचा अक्ष अधिक झुकायला लागला आहे आणि हा बदल उत्तर ध्रुवाचे भौतिकरित्या स्थलांतर करण्यासाठी लक्षणीय आहे. ध्रुवीय बर्फ वर्षाला ४.३६ सेंटीमीटरने पुढे सरकत आहे. प्रोफेसर सेओ यांच्या गणनेनुसार १९९३ ते २०१० या कालावधीत दोन ट्रिलियन […]
संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना ५ वर्षांत एकदाच द्यावा लागणार उत्पन्न दाखला
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवषी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र ५० वषावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन […]
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन; दि.३१ जुलै २०२३ अंतिम मुदत
अकोला: जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ cup & cap model (८०:११०) नुसार राबविण्याबाबत दि.२६ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार सूचना प्राप्त आहेत. या योजने अंतर्गत सोयाबीन, मूग,उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. अंतिम दिनांकापूर्वी […]
कामदेव
हिंदू पुराणकथांत वर्णिलेली, तरुण स्त्री-पुरुषांच्या चित्तांतील प्रेमाची अधिष्ठात्री देवता. कामदेवाचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या हृदयापासून झाला. तोच पुन्हा श्रीकृष्ण-रुक्मिणी यांच्यापासून प्रद्युम्न नावाने उत्पन्न झाला. मन्मथ, आत्मभू, अनंग, मार, मनसिज, कंदर्प, स्मर, पुष्पधन्वा, पंचशर, रतिपती, मीनकेतन, दर्पक, मदन इ. नावांनीही कामदेवाचा उल्लेख केलेला आढळतो. कामदेवाच्या प्रभावानेच ब्रह्मदेव व त्याची मुलगी संध्या यांच्या […]
Mobile | मोबाईल फोनची पन्नाशी!
रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर आपण कोणाचं दर्शन घेत असू तर ते आपापल्या मोबाईलचे. खरे आहे की नाही? मोबाईल आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तुम्ही कोणीही असा. विद्यार्थी अथवा वकील, डॉक्टर अथवा नोकरदार, गृहिणी अथवा प्रोफेशनल… सगळ्यांची आजची पहिली गरज म्हणजे मोबाईल. मोबाईल चार्ज करायला चार्जिंग स्टेशन […]
व्वारे पांडुरंगा!
शपथ घेऊन सांगतात, आम्ही करु जनसेवा. सत्ता देल्ली हातात की, खात बसतात मेवा. खड्ड्यात गेली जनता, तुमचा खड्ड्यात गेला पक्ष. खुर्ची कशी भेटेल ? फक्त एवढ्यावरच लक्ष. सोयर-ना-सुतक फक्त, खुर्ची साठी मरतात. तेच तुझी आषाढी ला, पहीली पुजा करतात. पापं जिथं धुतल्या जातात, तेच बनते गंगा. अजब तुझा न्याय राज्या, […]
जीवाची बंबई (व-हाडी लघुकथा)
संज्या अन बाल्या हे लहानपनापासूनचे जिगरी अन् लंगोटी मैतर असतात. संज्या हा सा-यात शीरीमंत मानगरपालीका बंबईत झाळू खात्यात नोकरीले लागेल अस्ते. त्याचा जिगरी दोस्त संज्या बंबईले गेल्यानं बाल्या गावात एकटा एकटा पळते. बाल्याले संज्या बगर गावात करमत नाह्यी. बाल्याले बंबई पा ची लै ईच्छा असते. पन् गणीत काह्यी केल्या जमत […]
एपिलेप्सीची (फिट्स ) कारणे आणि लक्षणे
माणसाच्या मेंदूमध्ये बारा हजार कोटी मापेशींचा एक समूह असतो. या पेशींचे एकमेकांत सतत चलनवलन सुरू असते. या चलनवलनाचे स्वरूप विद्युत रासायनिक पद्धतीचे असते. हे चलनवलन एका लयीत सुरू असते. काही कारणाने ती लय विस्कळीत होते आणि त्याचा परिणाम म्हणून तीव्रतेने विजेचा ताण मेंदूत पसरतो. तो जेथे जातो तेथील पेशी विघटित […]