मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक विधेयकाला राज्यपाल रमेश बैस यांनी संमती दिली आहे. यासंदर्भातलं राजपत्र राज्य सरकारनं आज प्रसिद्ध केलं. नॉन-क्रिमिलेयर गटात मोडणाऱ्या मराठा समाजातल्या नागरिकांना या आरक्षणाचा लाभ मिळेल. २६ फेब्रुवारी रोजी रिक्त असणाऱ्या आणि रिक्त होणाऱ्या पदांच्या भरती प्रक्रियेत हे आरक्षण […]
Day: February 27, 2024
माय मराठीच्या प्राचीनतेचा पुरावा सापडला
अलिबाग. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी असलेल्या अनेक निकषांपैकी महत्वाचा भाषेच्या प्राचीनतम असण्याचा निकष माय मराठीने पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे याचा पुरावा म्हणून 934 मध्ये कोरला गेलेला शिलालेख रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे उभा आहे. कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला […]
मराठा आरक्षण आंदोलनाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी
मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्याच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. आकसापोटी कोणावरही कारवाई केली जाणार नाही असं सांगत विरोधकांनीही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाजाला सरकारनं संपूर्ण अभ्यास करून कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन […]
आता सडणार नाही कांदा, वर्षभर साठवून ठेवा
घरी कांदा साठवणाऱ्या लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता घरात ठेवलेला कांदा वर्षभर सडणार नाही. तो अंकुरीत सुध्दा नाही. कृषी विज्ञान केंद्र लेडोराच्या (आझमगड) शास्त्रज्ञांनी कांद्याचे नवीन वाण विकसित केले आहेत, ॲग्रीफाऊंड लाइट रेड-3 आणि ॲग्रीफाऊंड लाइट रेड-4 या जातीच्या वाणाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून […]
साहित्य संस्कृती मंडळाच्या ३९ पुस्तकांचे आज प्रकाशन
मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून वर्षभरात छपाई झालेल्या नव्या ३९ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, श्री. पु. भागवत स्मृती पुरस्कार, अशोक केळकर मराठी-भाषा- अभ्यासक पुरस्कार आणि मंगेश पाडगांवकर मराठी-भाषा- […]
मणिपूर जाळणारा निर्णय रद्द
उच्च न्यायालयाने 11 महिन्यांपूर्वी दिलेल्या मणिपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयात बदल केला आहे, त्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता, 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, हजारो लोक जखमी झाले होते आणि 50 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी घर सोडावे लागले होते. गुरुवारी न्यायमूर्ती गोलपेन गापुलशिल यांच्या खंडपीठाने मागील […]