कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी शासन वचनबद्ध असून त्याकरता ११ सदस्यांची समिती नियुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शतकमहोत्सवी अखिलभारतीय नाट्यसंमेलना अंतर्गत महाबळेश्वर इथं आयोजित संमेलनाचं उद्घाटन 24 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नाट्य संस्कृतीला बळ देण्यासाठी राज्यातल्या ५२ नाट्यगृहांचं अद्ययावतीकरण करणार […]
Day: February 24, 2024
नखांमधील बुरशीजन्य संसर्ग
nail Fungal ‘नेल फंगस’ची समस्या मूलतः अस्वच्छता, नखांची सफाई न करणे, प्रदूषण आणि पायांना दीर्घकाळ घाम आल्यामुळे उद्भवते. याखेरीज ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यांच्या नखांमध्येही नेहमी संसर्ग होतो. नखांमधील संसर्ग बहुतांशवेळा बुरशीजन्य असतो. यात सर्वाधिक दिसणारा संसर्ग एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीतून होतो. तिला डर्माटोफाइट असे म्हणतात. यीस्ट आणि […]
अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचे फायदे आणि तोटे
अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) ज्याला हेमॅटोपोएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण असेही म्हणतात, ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी अनेक दुर्धर आजारी लोकांचे प्राण वाचवू शकते. तथापि अनेक वैद्यकीय उपचारांप्रमाणे त्याचे फायदे आणि तोटेही आहेत. संसर्गाचाही धोका : बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये संसर्ग होण्याचा धोका देखील असतो, कारण या प्रक्रियेत | रोगप्रतिकारक […]
टायफॉईडची लस तयार
मुंबई : दरवर्षी साधारणतः सव्वा लाख मुलांचे प्राण घेणाऱ्या टायफॉईड म्हणजेच तापावर भारत बायोटेकने तयार केलेली लस परिणामकारक ठरली आहे. भारत बायोटेकच्या ‘टाईपबार’ या लसीमुळे किमान चार ते साडेचार वर्षांपर्यंत ताप येणार नसल्याचे निष्कर्ष तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीतून काढण्यात आले. ही चाचणी आफ्रिकेतल्या मलावी या देशात पार पडली. धोकादायक आजारांपैकी एक […]
१ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे नवीन कायदे येत्या १ जुलैपासून लागू होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज यासंदर्भातली राजपत्रित अधिसूचना जारी केली. गेल्या डिसेंबरमधे संसदेत ही तीनही फौजदारी न्याय विधेयकं मंजूर झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) […]
प्रेमाचा ‘केमिकल लोचा’ !
प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे,प्रेम या अडीच अक्षरी शब्दात किती ताकद आहे म्हणून सांगू? प्रेमाच्या प्रभावाखाली आल्यावर तर भले विद्वान, शहाणी माणसं शरणागती पत्करतात. राजे- महाराजांच्या ‘तख्तों- ताज’ ची उलथापालथ झाली, युद्ध होऊन रक्ताचे पाट वाहीले, असं आपला इतिहास सांगतो. प्रेम या भावनेला जीवशास्त्रीय, रासायनिक बाजूही असते. मेंदूतील अनेक […]
भारताने बुडवलेली पाकची ‘गाझी’ सापडली
विशाखापट्टणम : बांगला देश युद्धात भारताच्या आयएनएस विक्रांत बुडवण्याचे मिशन घेऊन आलेल्या, पण लढवय्या भारतीय नौसेनेच्या प्रत्युत्तरात समुद्रात बुडालेल्या पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचे अवशेष शोधण्यात भारतीय नौदलाला यश आले आहे. विशाखापट्टणमच्या समुद्रात ३ कि.मी. अंतरावर १०० मीटरपेक्षा अधिक खोल तळाशी पाकिस्तानची गाझी ही पाणबुडी चिरविश्रांती घेत आहे. डीप सबमर्जन्स […]