सारस्वरूपामध्ये आपण विचार केला तर, प्रत्येक माणसाच्या जगण्याला बळ देण्याचे काम निंदक आणि त्यांनी केलेली ‘निंदा’ करीत असते. निंदा करणे हा काही लोकांचा धंदा होता…. आता मात्र तो, अनेकांचा धंदा झालेला आपल्याला पहावयास मिळतो. पूर्वी निंदा करणारा एखादा व्यक्ती असायचा परंतु, आता निंदा करणाऱ्या व्यक्तींची गँग तयार झालेली आपल्याला पाहायला […]
Month: March 2024
होळी उत्सव
वेणीत तुझ्या गजरा—— वेणीत तुझ्या गजरा, शोभून दिसतो साजरा. पडती त्यावर नजरा, कित्येकांच्या. रुपाची तु खानं, असा तुझा वानं. हरपे मगं भानं, पहाणाऱ्यांचे. ठसठशीत तुझे तनं, तळपती जनं. घायाळ होती मनं, बघणाऱ्यांचे. बघणाऱ्यांचे हालं, असे तुझे गालं. शेवटी तो मालं, परक्यांचा. डौलदार तुझा बांधा, न जुळे सांधा. मग येई वांदा, […]
होई रे होई पुरनाची पोई ….
बसंतात फाल्गून मयन्यात मराठी सालच्या आखरी आखरीले येनारा सा-यायचाच आवळीचा सन म्हनजे होई. ऊत्तर भारतातल्या वज्र, गोकूळ, वृन्दावन , बरसाना, नंदागाव अथिसा होई सात दिवस चालते अन् दूरदूरूनं लोकं तथिसा थे पाह्याले जातात. होई ह्या सनाले भारतात शिमगा,रंगावली, धुयमाती,धुळीवंदन, बसंतगमनोत्सव, फाग, फागूनं, होलिकादहन, होली पोर्णिमा, पुनो , हुताशनी महोत्सव, दोलयात्रा, […]
न पुसता येणारी शाई पाठविली जाते ३० देशांत
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत मतदानाच्याआधी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला निळी शाई अर्थातच अमिट शाई लावली जाते. ही शाई अनेक दिवस बोटावर तशीच राहते. परिणामी, कोणत्याही मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करता येत नाही. ही शाई निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार साधारण १९६२ च्या सर्वसाधारण निवडणुकीपासून वापरली जाते. ही शाई कर्नाटकातील म्हैसुर येथील म्हैसूर […]
वास्तु विज्ञान एवं शास्त्र का जीवन में महत्व, जाने कैसे आएगी सुख समृद्धि
वास्तु विज्ञान एवं शास्त्र का जीवन में महत्वपूर्ण स्थान है क्योंकि यह हमारे जीवन को सुख, समृद्धि, और समान्य अच्छे स्वास्थ्य के लिए संतुलित बनाने में मदद करता है। वास्तु के अनुसार निर्मित घर या कार्यालय हमारे जीवन में सकारात्मक ऊर्जा को बढ़ावा देते हैं, जिससे हमारा जीवन शांतिपूर्ण और […]
‘कृतार्थ योगाचार्य : भगवंतराव गावंडे (आसलगावकर)’
योगाचार्य भगवंतराव गावंडे, आसलगावकर यांनी आपला अमृतमहोत्सवी जन्मदिन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. त्यांनी आपल्या कुटुंबियांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव केला. या आगळ्यावेगळ्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळ्याला संत महात्म्यांचे आशीर्वाद लाभले. सोहळा आगळा वेगळा यासाठी की त्यांनी घरीच टेरेसवर साजरा केला. त्यांचे 14 जनांचे एकत्र […]
संभाजीराजेंची लोकप्रशासनातील दूरदृष्टी
संभाजीराजांचा जीवनकाळ हा १४ मे, १६५७ ते ११ मार्च, १६८९ असा होता. यापैकी १६८० ते १६८९ हा १० वर्षांचा काळ त्यांना राज्यकारभारासाठी मिळालेले दशक होते; परंतु या दशकामध्ये दूरदृष्टीने छत्रपती संभाजीराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर हिंदुस्थानच्या लोकप्रशासनावर विलक्षण छाप उमटवली. त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक धोरण जसे काळाच्या पुढे होते, तसेच […]
वाढत्या वयाचा परिणाम रोखण्यासाठी सुवर्णभरम सक्षम
पॅरिस : वाढत्या वयाची लक्षणे, त्यामुळे येणाऱ्या सुरकुत्या आणि त्याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी सुवर्णभस्म अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठाच्या एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे संशोधन पथकाने म्हटले आहे. आयुर्वेदातील औषधे आणि सौंदर्य प्रसाधनात सुवर्णभस्माच्या वापराचा उल्लेख आढळून येतो. मात्र, आता युरोपमध्ये झालेल्या […]
मोबाईल, संगणकाच्या अतिवापराचा परिणाम; दहापैकी तिघांना चष्मा!
काही मुलांना दूरचे पाहणे किंवा लांबचे पाहण्यात अडथळा, मोतिबिंदूसह डोकेदुखी अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन पालक नेत्र रुग्णालयांत उपचारासाठी येत आहेत. १० पैकी ३ मुलांना चष्मा लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आहे. मोबाईल, संगणकासह मधुमेह आणि जुने आजार यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. लहान मुलांमधील चष्म्याचे वाढते प्रमाण […]
कॅल्शियम कार्बाईडमुळे पपई घातक !
» पिकविण्यासाठी दुकानदारांचा जीवघेणा फंडा आजच्या प्रगत व विज्ञान युगात सर्वांचा कल पैसे कमावण्याकडे लागला असून, आता पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी लोक खाण्याच्या वस्तूमध्येही भेसळ करायला लागले आहेत. आंबा व केळीप्रमाणे पपई पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर सर्रास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आहारात कुठली फळे घ्यावीत, असा प्रश्न नागरिकांना पडू […]