मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव येतात. भारतीय संस्कृतीतील व्रते, परंपरा यांचे केवळ अध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून, ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्याही सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा […]
Kisan Credit Card |किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ५ लाख
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२५ -२०२६ साठीचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा फक्त ३ लाख रुपये होती. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निर्णयामुळे […]
शिवछत्रपतींची शिवछत्रपती आणि नेपाळ !
छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणजे श्रीतुळजाभवानी आणि महाराजांची आई भवानीवर नितांत भक्ती होती. भोसलेकुळाचे वर्णन करणारा ग्रंथ ‘बाबाजीवंशवर्णनम्’ यात उल्लेख आहे तो असा- श्रीमद्भोसलवंशोयं नेतरस्तु ममैव सः । सुर्यनारायणस्यायं श्रीमान वंशो महाद्युति । श्रीमान शंभूमहादेवः सर्वानंदप्रदायकः । भवानी चंडमुंडादिमहिषासुरमर्दिनी । कुलदैवतमेतस्य वंशस्य समुदीरितम् । म्हणजे भगवान विष्णू कथन करत आहेत […]
दुसऱ्या रक्तगटाचे रक्त देण्यात आले तर काय होईल ?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हा त्याला त्याच्याच रक्तगटाचे रक्त दिले जाते; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, चुकून एखाद्याला त्याच्या रक्तगटाऐवजी दुसऱ्या रक्तगटाचे रक्त देण्यात आले तर काय होईल ? रक्त हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे […]
मोरोक्को मारणार ३० लाख भटके श्वान
फिफा २०३० विश्वचषकाचे मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये संयुक्त आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉलच्या या महाकुंभसाठी जगभरातून लाखो फुटबॉलप्रेमी येतील. अशा परिस्थितीत, देशाला स्वच्छ आणि आकर्षक बनवण्यासाठी, मोरोक्को काही क्रूर पावले उचलत असून, त्याबद्दल त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. एका वृत्तानुसार, २०३० च्या फिफा विश्वचषकापूर्वी मोरोक्कोने किमान ३० लाख भटक्या कुत्र्यांना […]
भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखू नये
उच्च न्यायालयाचे गृहनिर्माण संस्थेला आदेश भटक्या श्वानांना खायला घालणाऱ्या महिलेच्या गृहसेवकाला सोसायटीच्या आवारात प्रवेश करण्यापासून गृहनिर्माण संस्था रोखू शकत नाही, असे करणे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्यासारखे आहे, निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. गृहनिर्माण संस्थेने प्रतिवादी महिलेच्या गृहसेवकाला गृहनिर्माण संस्थेच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखून तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले आहे, […]
अन्नावरच्या सरासरी खर्चाचे गणित काय सांगते?
जगण्यासाठी रोटी, कपडा और मकान या आपण मूलभूत गरजा मानतो. शिक्षण, आरोग्य याही तेवढ्याच महत्त्वाच्या गरजा आहेत. या सगळ्यांवर लोकांचा साधारण किती खर्च होतो याचा तुलनात्मक अंदाज सरकारला समजणे आवश्यक आहे. देशभरातील नागरिक एका महिन्यात कोणकोणत्या खाद्यपदार्थावर, वस्तूंवर किती पैसे खर्च करत आहेत यासंबंधीचा एक अंदाज केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिद्ध […]
लंच आणि डिनरमध्ये असावे इतक्या तासांचे अंतर
तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही काय खाता याबरोबरच तुम्ही ते कधी खाता हेदेखील महत्त्वाचे आहे. विशेषतः लंच आणि डिनरमध्ये किती वेळ जावा, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकजण याकडे फारसे लक्ष देत नाहीत, मात्र दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर असणे गरजेचे आहे. या लेखात आपण लंच आणि डिनरमधील […]
QR कोड खरा की बनावट कसा ओळखाल?
हल्ली बरेचजण कॅश पेमेंट करण्याऐवजी ऑनलाईन पेमेंटला अधिक प्राधान्य देतात. कारण ऑनलाईन पेमेंट करणे अधिक सोयीस्कर असते. यासाठी तुम्हाला खिशात कॅश घेऊन फिरावी लागत नाही. QR कोड स्कॅन करुन एखाद्याला सहजपणे पैसे पाठवता येतात. अगदी छोट्या-मोठ्या पेमेंटसाठी QR कोडचा वापर केला जातो. पण, ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी QR कोड वापरताना योग्य […]
बल्लारपूर पेपर उद्योग संकटात, ९०० पैकी ३४७ पेपर मिल बंद
विदेशातून मोठ्या प्रमाणात पेपर आयात केला जात असल्याने बसतो फटका विदेशातून मोठ्या प्रमाणात पेपर आयात केला जात असल्याने देशातील पेपर उद्योग संकटात आहे. देशातील ९०० पैकी ३४७ पेपर मिल बंद झाल्या असून केवळ ५५३ मिल सुरू आहेत. देशातील पेपर उद्योगाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी अर्थसंकल्पात पेपर आणि पेपर बोर्ड उत्पादनांवरील आयात शुल्क […]