संभाजी ब्रिगेड : शंतनू हिंगणे यांची माहिती वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला, दि. १५। स्मृतिशेष केशव सीताराम ठाकरे उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी झाला होता. त्यांचा १७ सप्टेंबर हा पावन जन्मदिन संभाजी ब्रिगेड लोकप्रबोधन दिन म्हणून यावर्षीपासून साजरा करणार, अशी घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे […]
Category: बातमी
प्रबोधनकारांची ग्रंथसंपदा
प्रबोधनकार ठाकरे म्हणजे एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व होय. टंकलेखक, छायाचित्रकार, तैलचित्रकार, पत्रपंडित, शिक्षक, संपादक, चळवळीकार, समाजसुधारक, वक्ते, नेते, पटकथा-संवाद लेखक, चरित्रकार आणि इतिहासकार अशी त्यांची विविधांगी ओळख होती. ते ग्रंथप्रेमी आणि ग्रंथकारही होते. प्रबोधनकार ठाकरे यांची उद्या (१७ सप्टेंबर) जयंती. त्यानिमित्त… प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या जीवनात लहानमोठे सुमारे २५ ग्रंथ लिहिले. […]
महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये
जळगाव : भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर तालुक्यातील जोगिया येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. प्रभुदयाल विद्यार्थी यांना खुद्द महात्मा गांधीजींनी एक सायकल भेट दिलेली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जाज्वल्य आठवण व संदर्भ म्हणून जळगाव येथील गांधीतीर्थ बघणाऱ्या अभ्यागतांसाठी ही सायकल खूप मोलाची ठरेल यात शंका नाही. स्वातंत्र्य सेनानी प्रभुदयालजी यांच्या […]
ज्याचं जगणं मातीचं…! विठ्ठल वाघ
काळ्या मायचं सौंदर्य घेऊन येणारी विठ्ठल वाघांची कविता. सारं मराठीचं शिवार सुगंधित करते. निःशब्द झालेली शिवारं शतकानुशतकांची तहानलेली. उन्हाच्या झळांनी रापलेली काळी माय. हिरव्या ज्वारीच्या कोंबाच्या पोटरीतून तरारून येणारं ज्वारीचं रसरशीत भरलेल्या दाण्याचं कणीस पावसाच्या कोसळणाऱ्या सरीवर सरीसारखीच राशींवर राशी भरभरून देणारी विठ्ठल वाघांची कविता : झोळी झाडाला टांगून राबराबते […]
संपूर्ण जग बंद पाडणारा कोरोना लवकरच होणार हद्दपार! WHO चे संकेत
मुंबई, 15 सप्टेंबर : जगात कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊन आता तीन वर्ष झाली आहेत. या तीन वर्षात जगात मोठे बदल झाले. संपूर्ण जग काही काळ बंद पडलं होतं. लाखो लोकांचा मृत्यू झाला. हजारो कोटींचे नुकसान झाले. जगातील प्रत्येक देशाला वेठीस धरणारी करोना व्हायरसची महामारी आता संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक आरोग्य […]
वऱ्हाडी बोलीभाषेतील लघुकथा : बझार
इतवार ऊजयला होता. अज् वावरात अन् शायेत जा च बंड्याले कामं नोतं. इतवार म्हनजे पोट्यायच्या चंगळबाजीचा दिस. खानं – पीनं. हुंडारनं. देवळावर जानं. गोठानावर ऊगाचं चकरा मारनं. सामटायनं फिरनं. पांदनीत जावूनं झोपनं. कुत-यायच्या हेंडूकाले गोटे मारनं. मारक्या बोकळ्याले माथ्यावर तर हातानं दाबूनं हुलक देनं. फुलपाखरायले पकळनं. काजव्यायले पकळूनं डब्बीत भरनं […]
पपई खाल्ल्याने तुमचे ‘हृदय’ आणि हाडे’ राहतील मजबूत
पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पोटाशिवाय पपई हाडांसाठीही फायदेशीर आहे. पपईआपले संपूर्ण शरीर निरोगी ठेवते. यासोबतच पपई तुमच्या हृदयाची आणि हाडांचीही काळजी घेते. आहारतज्ञ देखील पपई खायला सांगण्याचे हे एक कारण आहे. रोज पपईचे सेवन केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.पौष्टिकतेने भरपूर असलेली पपई अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी गुणकारी आहे. […]
मिठाच्या पाण्याचे आरोग्याला भरपूर फायदे, डॉक्टरकडे जाणेच विसराल!
मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण या नैसर्गिक मिनरलचे आरोग्यासाठी अनेक फायदेही होतात. ब्लड शुगर नियंत्रित करणे, वजन कमी करणे इत्यादीसाठी मीठ फायदेशीर आहे. इतकेच नाही तर मीठ आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असते. मिठाच्या पाण्यात मिनरल्स जसे की, कॅल्शिअम, सिलिकॉन, सोडियम इत्यादी आढळतात.त्यामुळे त्वचेसाठी […]
लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी प्रकाश भिलवंडे
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क नांदेड – श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रकाश भिलवंडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे. नवोदित व प्रथितयश साहित्यिकांचे संमेलन या संस्थेतर्फे दरवर्षी भरविण्यात येते. […]
मधुमेहावर शस्त्रक्रियेद्वारे नियंत्रण शक्य : डॉ.गोयल
मधुमेहाचा आजार म्हटला तर अनेक विचार मनात घोळू लागतात. रक्तातील साखर वाढल्या अनेक गोड पदार्थ खाण्यावर नियत्रंण येते. सर्वात भयानक आजारापैकी हा एक आजार असल्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तीला सर्वसामन्य जीवन जगण्याच्या क्षमतेवर अनेक बंधने येतात. त्या शिवाय आहारावरील बंधने, वेळेवर औषधांचे सेवन, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे, अशा अनेक गोष्टी न […]