काळ बदलला, परिस्थितीने कूस पालटली तरी शिवाजीराजे या नावाचे महात्म्य तसूभरही कमी झालेले नाही. उलटपक्षी, बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या संदर्भानिशी ते नव्याने समोर येते आणि आजही राजे असायला हवे होते, असे जाणवते. आक्रमकांना सळो की पळो करून टाकणारे, दुष्टांचे निर्दालन करणारे, प्रजेचा सन्मान करून आश्वस्त करणारे असे नेतृत्व प्रत्येक काळासाठी मिळायला […]
Category: महाराष्ट्र
राजा आणि राजपुत्र
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या राज्याचे पहिले युवराज, मऱ्हाट देशीचा पहिला राजपुत्र, संभाजीराजे पुढे मराठ्यांचे दुसरे छत्रपती म्हणून राज्यावर आले. शिवछत्रपती हयात असतानाही युवराज म्हणून आणि गादीवर आल्यावर छत्रपती म्हणून संभाजीराजांची कारकीर्द मोठी वादळी ठरली. संघर्ष हा त्यांच्या वैयक्तिक व राजकीय जीवनाचा स्थायीभाव ठरला. […]
learn ai | ‘एआय’ शिकाल तर स्पर्धेत टिकाल, नोकरी मिळवाल !
C-DAC सी-डॅकने सुरू केला पहिला एआय अभ्यासक्रम ‘ज्याची कॉम्प्युटरवर कमांड, त्यालाच जगभर डिमांड’ हे ब्रीद घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी संगणक क्षेत्रात करिअर केले, त्यांना किमान 25 वर्षे मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. मात्र, आता काळाने कूस बदलल्याने ‘एआय शिकाल, तरच स्पर्धेत टिकाल’ असे नवे ब्रीद तयार झाले आहे. एआय या […]
प्राचार्य रा. रं. बोराडे
अवघ्या दोनच दिवसांपूर्वी राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य रा. रं. बोराडे सरांना घोषित झाला. दुसऱ्या दिवशी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बोराडे सरांचा घरी जाऊन सत्कार केला. मात्र तो अखेरचा ठरेल असे कुणालाही वाटले नव्हते. रा.रं.बोराडे यांचा हा जीवन गौरव त्यांच्या ग्रामीण साहित्य चळवळ, लेखन योगदान यासाठीचा […]
‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी १०० एकर जागा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : विदर्भात विविध उद्योग समूह आकारास येत आहेत या उद्योग समूहांना आवश्यक असलेले तंत्र कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे. भविष्यातील रोजगाराची ही संधी लक्षात घेता स्थानिक युवकांना विविध कौशल्य देणाऱ्या विद्यापीठाची आवश्यकता होती यासाठी साकारणाऱ्या विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीसाठी शंभर एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा […]
Near Death Experience | मृत्यूच्याक्षणी डोळ्यांसमोर येतो स्वतःचा जीवनपट !
संशोधनातून उघड झाले सत्य मृत्यूवेळी अनेकांसमोर आपलाच जीवनपट एखाद्या चित्रपटातील फ्लॅशबॅकप्रमाणे समोर उभा राहतो, असे म्हटले जाते. आता विज्ञानानेही या मुद्याला अधोरेखित केले आहे. मृत्यूवेळी माणसाच्या मेंदूत काय हालचाली घडतात, याबाबत अनेक दशकांपासून संशोधन सुरू आहे. आता प्रथमच एका मानवी मेंदूमधील मृत्यूच्या वेळेच्या हालचालींना रेकॉर्ड करण्यात यश आले आहे. त्यामधून […]
Sirsoli battlefield | सिरसोली युद्धभूमीला डॉ. रघुवीर देशपांडे यांची भेट
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सिरसोली गावातील युद्धभूमीला अकोल्याचे समाजसेवक डॉ. रघुवीर देशपांडे यांनी दिनांक 6/2/25 रोजी भेट दिली. 1803 साली ब्रिटिश आर्मी व मराठा सेना यांचे भीषण युद्ध सिरसोलीच्या जंगलात झाले. या युद्धात दोन्ही बाजूचे 50,000 सैन्य सहभागी होते. युद्धात 500 ब्रिटिश अधिकारी मराठा सेनेने कापून काढले.भीषण युद्धाचे शेवटी […]
Digitization of books | १०० वर्षे जुनी पुस्तके होणार डिजिटल
• ‘ग्रंथ संजीवनी’ पोर्टलवर सर्व डिजिटल पुस्तके उपलब्ध आहेत. पुणे : महाराष्ट्रातील ग्रंथालयांमध्ये दुर्मीळ पुस्तकांचा मोठा खजिना आहे. काही पुस्तके शंभर वर्षे जुनी आहेत, तर काही ८० वर्षे. हाच पुस्तकांचा खजिना योग्य पद्धतीने पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यभरातील १३५ सरकारमान्य शतायु ग्रंथालयांमधील दुर्मीळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनचे काम […]
Rathasaptami | रथसप्तमी व्रतपूजन / सप्तमीचे महत्व
मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव येतात. भारतीय संस्कृतीतील व्रते, परंपरा यांचे केवळ अध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून, ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्याही सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा […]
Kisan Credit Card |किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ५ लाख
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२५ -२०२६ साठीचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा फक्त ३ लाख रुपये होती. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निर्णयामुळे […]