बेळगावसह मराठीबहूल सीमाभाग कर्नाटकाला देऊन भाषावार प्रांतरचना आयोगाने महाराष्ट्राचे पंख छाटले आहेत. बिगरमराठी भाग कर्नाटकाला देऊन नवकर्नाटकाची निर्मिती केली आहे. ही राजकीय तोडफोड करण्यामागे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला पाहिजेत.. हे शब्द आहेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्नाटक सरकारनेच […]
Day: October 16, 2024
अन्नाची नासाडी नियंत्रित करण्याची गरज आहे
धान्याची नासाडी ही देशाची आणि जगाची मोठी समस्या बनली आहे. जगभरातील जवळपास 50 टक्के अन्न वाया जाते आणि ते गरजूंपर्यंत पोहोचत नाही. मानवी वापरासाठी उत्पादित केलेल्या अन्नाचा एक तृतीयांश भाग जागतिक स्तरावर वाया जातो. जगातील कोट्यवधी लोकांना उपाशी झोपणे किंवा अर्धे पोट भरून जगणे भाग पडले आहे, तर काही लोक […]
भारतात ४०% अन्नाची नासाडी, १९ कोटी झोपतात उपाशीच! २.८ अब्ज लोक संतुलित आहारापासून दूर
लहरी हवामान, आर्थिक मंदी, साथीचे रोग या कारणांमुळे जगात आजही ७३३ दशलक्ष तर भारतात १९ कोटी लोक रात्री खायला अन्न न मिळाल्यामुळे उपाशी झोपतात. तसेच जगात तब्बल २.८ अब्ज लोकांना संतुलित आहार मिळत नाही, असा ताजा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने प्रकाशित केला आहे. दरम्यान, भारतात ४० टक्के अन्नाची नासाडीही होत […]
रेल्वे रुळांशेजारी किंवा प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेणे महागात पडणार, नियम काय सांगतो?
रेल्वे रुळांवर चालत्या ट्रेनजवळ काही जण जीव धोक्यात घालून सेल्फी काढत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका तर पोहचू शकतोच शिवाय इतरांचे प्राण देखील धोक्यात येऊ शकतात. तुम्ही अनेकदा सोशल मिडीयावर धावत्या ट्रेनच्या शेजारी सेल्फी घेतानाचे व्हिडीओ पाहीले असतील. असे व्हीडीओ काढताना नशीबाने तुम्ही वाचला तर तुमच्या धाडसाचे कौतूक होऊन तुम्हाला […]
विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांचा शपथविधी
विधानपरिषदेच्या 7 राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी काल झाला. विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या नियुक्तीला […]