वऱ्हाडवृत्त डिजिटल मोफत वीज, रयतू बंधू, रयतू विमा योजनांचा आधार शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी अनेक राज्ये विविध योजना राबवत आहेत. महाराष्ट्र मात्र त्या तुलनेत मागे पडल्यामुळे शेतकऱ्यांपुढे समस्यांचे डोंगर उभे राहिले आहेत. त्या तुलनेत शेजारच्या तेलंगणातील शेतकरी सुखी झाला आहे. अवघ्या आठ वर्षांपूर्वी, जून २०१४ मध्ये अस्तित्वात आलेल्या […]
कसदार मातीत बहरलेली कवी उध्दव गावंडे यायच्या कवितेची फर्दळ
गाव म्हनलं कि तथी कौलारु घरं आले, मोठ-मोठाले वाडे आले, गल्या आल्या, आल्लग अल्लग समाजाचे येटाय आले, पारं, देवळं, वटे, गोठान हे बी गावातचं. घरा-घरात मातीच्या चुली, जाते, जात्यावरल्या ओव्या म्हननाऱ्या बायका, भुलाबाईचे गाने, देवळातला हरिपाठ, हे सारं गावतच पायाले भेटते. गावाचं सबन अर्थकारन चालते ते शेतीच्या भरोशावर. वावरात काम […]
हळदीची पेटंट लढाई
साध्या जगभरामध्ये भारतीय प्राचीन परंपरेचा आणि आपल्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या समृद्ध संस्कृतीचा बोलबाला आहे. योगासारख्या अस्सल भारतीय जीवन पद्धतीला जगभरातील शंभराहून अधिक देशांनी योग दिनाच्या रूपाने स्वीकारले आहे. माणूस हा निसर्गाचाच अंश आहे, हे मूळ तत्त्व मानणाऱ्या आयुर्वेदाचा प्रसार आता जगभर होत आहे. आयुर्वेद ही आपली पारंपरिक संपत्ती असून, […]
जळगाव विमानतळावर राज्यातील पहिले हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र
जळगाव : राज्यातील पहिले हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर जळगाव विमानतळावर होत असून तीन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ३० विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. केंद्र सरकारने देशात आठ पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू केले असून त्यात राज्यात जळगावला एक ट्रेनिंग सेंटर मिळालेले आहे. सध्या जळगाव […]
पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भीषण महापूर; एक तृतीयांश भाग पाण्यात
लाहोर : पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील हा सर्वात भीषण पूर आहे. दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. एका अहवालानुसार, पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्यात बुडाला आहे. तर या पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. […]