भाग – 1 (अभंग क्रमांक 1 ते 50) डॉ.शांताराम गोवर्धन बुटे वारकरी संप्रदायामधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले संत सेना महाराज होत. आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक संतांची मांदीयाळी उदयास आली आहे. या सर्व संतांनी समाजाला जागृत करण्याचे, शिकविण्याचे, व दिशा दाखविण्याचे समाज प्रबोधनात्मक महान कार्य आपल्या अभंगवाणीतुन केलेले आहे. […]
Category: बातमी
विषामध्ये विरघळत चालले जीवन आणि झपाट्याने बिघडते आरोग्य
आज आपण ज्या आधुनिकतेची फुशारकी मारतो आणि आपण ज्या वातावरणात गुदमरल्यासारखे राहतो, ते वातावरण एखाद्या मंद विषासारखे आहे जे आपले शरीर कमकुवत करून आपल्याला गंभीर आजारांनी मारून टाकते. मंद विष म्हणजे प्रदूषण, वाढते काँक्रीटचे जंगल, भेसळ, नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण, कमी होत जाणारे वनक्षेत्र, वाहने आणि यांत्रिक उपकरणांचा अतिवापर, मादक पदार्थांचे […]
बलदेवराव पाटील यांच्या अमृत महोत्सवासाठी उपस्थित रहावे : डॉ. ओळंबे यांचे आवाहन
अकोला : समाजभूषण बलदेवराव पाटील म्हैसने (गुरु) यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने १८ एप्रिल २०२३ रोजी स्वराज्य भवन येथे सकाळी ११ वाजता करण्याचे ठरविले असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाटील समाज वर वधू सुचक मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाष पाटिल म्हैसने, कार्याध्यक्ष आपला […]
mahatma jyotirao phule | बहुजन समाजातील कर्मवीर महात्मा जोतीराव फुले
आज ११ एप्रिल बहुजन समाजातील कर्मवीर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. पेशवाई बुडाली आणि इंग्रज आले त्यावेळी पहिल्या पिढीत जी काही तेजस्वी रत्ने जन्मली त्यापैकी जोतीराव फुले होते. मिशनऱ्यांचा धर्मप्रसार व इंग्रजांचा राज्यप्रसार या दुहेरी कोंडीत सापडलेल्या महाराष्ट्राला लोकहितवादी विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा जोतीराव फुले, […]
मृत्यूनंतर काय घडले हेही सांगितले, डॉक्टर हादरले
वॉशिंग्टन : मृत्यू हा माणसाच्या आयुष्याचा शेवट असतो. त्यानंतर काहीही उरत नाही, असे मानले जाते. तथापि, अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तिथे हृदयविकाराच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले, पण आश्चर्य म्हणजे काही वेळातच ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतर त्याच्यासोबत […]
तंत्रज्ञानाच्या जोरावर उंच झेपावणारे क्षेत्र : डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी
सध्याच्या युगात जाहिरात व मार्केटिंग क्षेत्राने कोणत्याही इंडस्ट्रीमधील एखादे निश्चित प्रॉडक्ट असो वा सेवेला यशाच्या शिखरावर पोहचवले आहे. दरम्यान, या यशात प्रॉडक्ट वा सेवेची गुणवत्तेचे देखील तेवढेच महत्त्व असते; पण या प्रॉडक्ट्सवरील प्रिंटेड (छापील) छायाचित्रे ही देखील लोकांच्या मनात घर निर्माण करतात, मग ते मासिकांचे मुखपृष्ठ असो वा रस्त्याच्या दुतर्फा […]
केमिकलमुक्त आंबा खा !
अकोला : उन्हाळ्याची चाहुल लागताच सर्वांना आठवतो तो आंबा. पण आता आंब्याची अस्सल चव रासायनिक खतांच्या माऱ्यात हरवली आहे. यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसआय) महत्वाचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे यापुढे ग्राहकांना अस्सल आंबा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांची विक्री वाढली […]
‘गीता जीवन ग्रंथ आहे’ -संध्या संगवई
ग्राम शिर्ला (अंधारे )(८मार्च) – गीता जीवन ग्रंथ असून तो जिवाचा शिवाशी संवाद आहे असे प्रतिपादन ‘गीता आणि आपण’ या विषयावर बोलतांना जागतिक महिला दिनी श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघाने आयोजित महिला सन्मान सोहळ्यात त्यांनी केले. तर पुष्पाताई इंगळे माजी अध्यक्षा जि .प. अकोला यांनी भारतीय संविधान घरा घरात […]
पुरुषांनो… जरा सांभाळून !
जिगोलो हा एक प्रकारचा पुरुष वेश्या आहे. उच्चभ्रू महिलांना शरीरसुख देण्यासाठी आपले शरीर विकणे हे त्याचे कार्य. या बदल्यात जिगोलोंना चांगली रक्कम मिळते. जिगोलोच्या रुपातून युवकांना काम देणाऱ्या अनेक कंपन्या परदेशात अगोदरपासून सक्रिय आहेत; परंतु भारतात याचा वापर करुन युवकांना फसवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. जिगोलो, प्ले बॉय सर्व्हिस आणि […]